रांजणगाव पोलिसांची जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी रोख रकमेसह १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार विलास सूर्यभान आंबेकर (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.   रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ७ मे २०२५ रोजी दुपारी ३च्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका कृषि सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या अनेक मागण्या असुन त्या पुर्ण होताना दिसत नसल्याने संघटनेने विविध मागण्यांसाठी दि ५ मे पासुन काळ्या फिती लावून लोकशाही मार्गाने शिरुर तालुका कृषी कार्यालयाच्या बाहेरच आंदोलन सुरु केले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे  १) कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात […]

अधिक वाचा..

मांसाहार करण्याचे फायदे आणि तोटे

मांसाहाराचे फायदे प्रथिने: मांसाहार प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जे शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या विकासासाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. आवश्यक पोषक तत्वे: मांसामध्ये व्हिटॅमिन बी12, लोह (हेम लोह, जे शरीरात सहज शोषले जाते), झिंक आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिडसारखे आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात, जी वनस्पती आधारित आहारात सहजासहजी उपलब्ध नसतात. ऊर्जा: मांसामध्ये चरबी आणि कॅलरीज जास्त […]

अधिक वाचा..

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते. नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. […]

अधिक वाचा..

शहाळ्यातलं पाणी देईल आरोग्याचं वरदान-वाचा फायदे…

उन्हाळ्यांत शहाळ्याचे पाणी पिणे अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु फक्त पाणीच नाही तर मलई खाणे देखील तितकेच उपयुक्त ठरते. शहाळ्याच्या या मलईत आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी अशी अनेक पोषक तत्व असतात. नारळाच्या मलईमध्ये प्रथिने, तांबे आणि मॅंगनीज यासारखी अनेक पोषक गुणधर्म असतात. नारळाच्या मलईमुळे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. १) पचनक्रियेत सुधारणा: शहाळ्याच्या मलईमध्ये फायबर […]

अधिक वाचा..

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक; महिला आरोपी जेरबंद 

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत तब्बल ३३ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश करत शिरूर पोलिसांनी तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला न्यायालयाने ८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादी विकास भिमराव नागरगोजे (रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी शिरूर […]

अधिक वाचा..

विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार

मुंबई: दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर,कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह.पि.तुम्मोड […]

अधिक वाचा..
crime

Video; शिरुर वीज वितरण कार्यालयातुन ३२ हजारांचे साहित्य चोरीला CCTV मध्ये चोरटा कैद

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून तब्बल ३२ हजार रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानसिंग जगदीश नेवसे (वय ३५, रा. छत्रपती कॉलनी, शिरुर) यांनी फिर्याद दिली असून, शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. ४ मे २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर नागपूर: पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले […]

अधिक वाचा..

१२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोर्सेस कोणते?

२०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक मागणी संभाजीनगर: १२ वीचा निकाल लागलाय! आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर निवड. योग्य निर्णय घेतल्यास पुढचं आयुष्य यशस्वी होऊ शकत. तुमच्या आवडीसह पगाराचाही विचार करणे तितकेच गरजेचे आहे. चला तर पाहूया, १२ वी नंतर कोणते कोर्सेस निवडावेत जे तुम्हाला चांगले वेतन आणि भविष्य देतील. विज्ञान शाखेनंतरचे टॉप कोर्सेस (High […]

अधिक वाचा..