चहा पिऊन पित्त वाढत तर ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी […]

अधिक वाचा..

शिरूरमधील सराईत गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात सराफा दुकानावर फायरिंग करून तसेच गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या शरद बन्सी मल्लाव (वय २५, रा. काची आळी, शिरूर) या सराईत गुन्हेगाराविरोधात MPDA (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चालू वर्षातील पुणे ग्रामीण विभागातील पहिलीच धडक कार्यवाही ठरली आहे. शरद मल्लाव हा शिरूर पोलीस […]

अधिक वाचा..

भगवान महावीरांचे मानवकल्याणाचे विचार आचरणात आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया

भगवान महावीरांच्या मानवकल्याणाच्या कार्याचे स्मरण करीत  मुंबई: अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा…,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरची ऐतिहासिक प्रगती, कन्नडच्या औट्रम घाटात चार बोगदे आणि रेल्वेमार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर

औरंगाबाद: मराठवाड्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात चार बोगदे बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बोगद्यांपैकी एकातून रेल्वे  तर दुसऱ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील वाहतूक सुरू होणार आहे. उर्वरित दोन बोगदे सुरक्षेसाठी राखीव ठेवले […]

अधिक वाचा..

युवा पिढीने योगाचा अंगीकार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची अंतर योग फाउंडेशन’ ला सदिच्छा भेट मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि वाढलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपणे महत्वाचे आहे. विशेषतः तरुण पिढीना आणि महिलांना या धावपळीच्या ताणतणावाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे,असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा […]

अधिक वाचा..

विविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्व असतात. या हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीनचे अ जीवनसत्व बनते जे डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम असते. परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांना आणि मोठ्यानं देखील पोट बिघडेल, म्हणून पालेभाज्या खाण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे कोणत्या पालेभाजीमुळे कोणते पोषक जीवनसत्व मिळतात आणि कोणत्या पालेभाजीमुळे अपाय होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. पालक: […]

अधिक वाचा..

पित्तावर विजय मिळवा 9 घरगुती उपचारांनी

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात. आरामदायी केळ: केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांबाबतच्या अवमानकारक वक्तव्यावरून शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना इशारा; कोकाटेंना शिरूरमध्ये फिरू देणार नाही 

शिरूर (अरूणकुमार मोटे): “शेतकऱ्यांना कर्जमाफी साखरपुडा आणि लग्नासाठी हवी असते” असे विधान करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून, या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या कोकाटे यांना शिरूर तालुक्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तालुकाप्रमुख पोपट शेलार […]

अधिक वाचा..
psi-sagar-dhumal-pimple

शिरूर तालुक्याचे सुपुत्र Psi सागर धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलातील Psi सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सागर धुमाळ यांनी २०१८ मध्ये परिस्थितीशी झगडत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सागर यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने […]

अधिक वाचा..

दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग, धुराचे लोट, उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळाले

औरंगाबाद: दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला आज (मंगळवार) सकाळी 8 वाजता आगीत सापडला. किल्ल्याच्या परिसरातील सुकलेले गवत, झाडं जळून खाक झाले असून जीवसृष्टी आणि इतिहासाच्या वारशाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ही आग काला कोट भागातून सुरू झाली आणि वाऱ्याच्या झोताने क्षणार्धात बालेकिल्ल्याला वेढून घेतल जुन्या बारादरीवरील लाकडी सज्जे व तुळे यांच्यावर देखील भस्मसात होण्याची […]

अधिक वाचा..