खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया

खजूर हे नाव ऐकताच आपल्या मनात आरोग्य आणि चवीचे विचार येतात. निसर्गाची कँडी म्हणूनही खजुराची ओळख आहे. पोषक तत्वांनी समृद्ध आणि ऊर्जेच्या उत्कृष्ट स्त्रोत म्हणजे खजूर मानले जाते. हिवाळ्यात शरीराला गरम करण्यासाठी असो किंवा गोडधोडाने भरलेला कोणताही पदार्थ तयार करणे असो खजूर सर्वत्र वापरले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की खजूर जितके फायदेशीर आहेत […]

अधिक वाचा..

त्वचेपासून ते आरोग्यापर्यंत ‘या’ पाच प्रकारे एरंडेल तेल फायदेशीर

त्वचेची आणि केसांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण खराब केस आणि त्वचा तुमचा लुक खराब करू शकतात. यासाठी एरंडेल तेल खूप फायदेशीर मानले जाते. हे एरंडेल तेल अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि ते खूप प्रभावी देखील आहे. हे तेल त्वचेसाठी तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बऱ्याच काळापासून वापरले जातात. एरंडेल तेलाचा वापर […]

अधिक वाचा..

दात घासण्याची योग्य पद्धत कोणती

दात आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी आपण नेहमी ब्रश करतो. परंतु ब्रश करताना आपण काही गोष्टींकडे विषेश लक्ष देत नाही, ज्यामुळे दातांची योग्य सफाई होत नाही. काहीवेळा आपण दात आणि तोंडाची योग्य पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी पूर्ण ५ मिनिटे ब्रश करतो. परंतु आपण स्वच्छतेसाठी ब्रश किती वेळ करतो हे महत्वाचे नसून आपण ते कसे आणि कोणत्या पद्धतीने करतो […]

अधिक वाचा..

खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

जी.जी. भाॅय ट्रस्ट जमीन लीज प्रकरण मुंबई: जी.जी. भाॅय ट्रस्ट आणि खाजगी विकासक यांच्यातील करार सात दिवसांत शासनाला सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबईतील माझगावमधील लीज जमिनी संबंधित आज मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन २०२३ मध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या अनुषंगाने […]

अधिक वाचा..

संविधान हा लोकशाही मूल्यांचा पाया; डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेत संविधान गौरव चर्चा मुंबई: भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर विशेष चर्चा झाली. या चर्चेच्या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक प्रवासावर, महिलांच्या योगदानावर आणि सध्याच्या परिस्थितीतील अंमलबजावणीवर सखोल विवेचन केले. सभापती राम शिंदे यांनी संविधानाच्या अमृत […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे बिबट्याने शेळी व करडूवर हल्ला करून केले ठार 

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे सुरेश ज्ञानेश्वर लंघे यांच्या शेळी आणि करडूवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे जनावरे आणि माणसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक प्रकार घडले […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल आणि तुमच्या एखाद्या कृतीने तुमचा जोडीदार आश्चर्यचकित होईल. जर तुम्हाला कामाची काळजी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांशी याबद्दल चर्चा करू शकता. विद्यार्थ्यांनी एखादी परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल येऊ शकतो आणि त्यात त्यांना यश […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

शिरुर (तेजस फडके) निमगाव म्हाळुंगी (ता.शिरुर) येथील ८७ वर्षीय वयोवृद्ध प्रगतशील शेतकरी रावसाहेब गोपाळा भोरडे, हे मुळचे शिरुर तालुक्यातील कासारी (माळवाडी) चे रहीवाशी आहेत. त्यांचे मुळ गाव कासारी येथे त्यांचे बालपण गेले. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन निमगाव म्हाळुंगी येथे जमीन खरेदी केली व तिथेच स्थायिक झाले.   आपल्या मुळ गावासाठी काही तरी करायचे हि त्यांची […]

अधिक वाचा..

संभाजीनगरसह या तीन जिल्ह्यांत १.१० लाख पीक विमा अर्ज रद्द

मुंबई: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२४ अंतर्गत तब्बल १,१०,७२९ पीक विमा अर्ज रद्द करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात २४७९ अर्ज रद्द छत्रपती संभाजीनगर: १४८ गंगापूर: १०४ कन्नड: ६८ खुलताबाद: ४५७ पैठण: ४९० फुलंब्री: २०५ सिल्लोड: ४१५ सोयगाव: ३२८ वैजापूर: २६४ जालना जिल्ह्यात ११,२३९ […]

अधिक वाचा..

वाहतुकीचे नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट अधिक दंड; जाणून घ्या दंडाची नवीन रक्कम

मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे. पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास पूर्वी: ₹100 दंड आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स […]

अधिक वाचा..