सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे… शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते. 2) एंग्झायटीचा आजार… सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत […]

अधिक वाचा..

चालणं, धावणं की सायकल चालवणं. कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट

सायकल चालवणं, धावणं किंवा पायी चालणं यापैकी कोणत्याही एक्सराईजने शरीराच्या गरजेनुसार फायदे मिळतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी, वजन कंट्रोल करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा विषय निघतो की, यापैकी कोणती एक्सरसाईज अधिक फायदेशीर तेव्हा कन्फ्यूजन होतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातील एकाची निवड करणं परिस्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असतं. आज आम्ही सांगणार […]

अधिक वाचा..

अन्नपदार्थांसाठी ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर बेतू शकतो जीवावर

अन्नपदार्थांसाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर वाढला आहे. अन्न पॅकेजिंगसाठी ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर केला जातो. स्वस्त आणि टिकाऊ असल्याने त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कंटेनरचा जास्त वापर केल्यामुळे कॅन्सरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ञांचे म्हणणं आहे की, हे ब्लॅक प्लास्टिकचे कंटेनर हे रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून […]

अधिक वाचा..

दिवसभरात किती पाणी प्यावे आणि त्याचे फायदे काय

दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. सामान्यतः २.५ ते ३.५ लिटर (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पाणी पिण्याचे फायदे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते  युरीन व घामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते. हजम प्रक्रिया सुधारते  अन्न पचण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला […]

अधिक वाचा..

कावीळ होऊ नये म्हणून योग्य निदान, लक्षणे, उपाय कसे कराल…

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. कावीळ होण्याची विविध कारणे… जंतुसंसर्गामुळे… ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अपघातानंतर पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत चालकाला अटक

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे भरधाव टेम्पोने झालेल्या दुर्दैवी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र, शिरूर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित वाहन आणि चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. […]

अधिक वाचा..

OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात […]

अधिक वाचा..

कित्येक दुष्ट दुशासन आज माजले, स्त्री शक्तीला विवस्त्र केले, नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले

जयंतराव पाटील यांच्या रुपाने विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तोफ धडाडली मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण केले. यावेळी जयंतराव पाटील यांच्या रुपाने विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तोफ चांगलीच धडाडली. आपल्या भाषणात टोले, चिमटे, कोपरखळ्या आणि कवितांचा वापर करत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र नरवडे, उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे बिनविरोध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी महायुतीचे राजेंद्र नरवडे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी केली. या निवडीनंतर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे की, चेहरे तेच फक्त पक्ष बदल. महायुतीचा वरचष्मा कायम खरेदी-विक्री संघावर महायुतीचा प्रभाव राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एक जखमी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भरधाव कंटेनर ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात 23 मार्च 2025 रोजी रात्री 7.30 वाजता तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर संदीप महादेव सरके यांच्या घरासमोर घडला. अपघाताची सविस्तर हकीकत, मृत कैलास कृष्णाजी गायकवाड (49) हे त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार […]

अधिक वाचा..