आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. हृदयविकारावर नियंत्रण ठेवते ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे आहेत आणि काही जुने अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. तुम्हाला कुटुंबासह वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात गोडवा येईल. जोडीदारासह महत्त्वाची चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फलदायी राहील. आरोग्य सामान्य […]

अधिक वाचा..

त्या १९ वर्षीय तरुणाच्या खुण प्रकरणी भावकीतीलच जिवलग २० वर्षीय तरुणाला अटक…

अहिल्यानगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला तपास लावण्यात यश  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर – श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाचा निघृण खुण झाला होता. अखेर खुणाला वाचा फुटली व अवघ्या चारच दिवसात या खून प्रकरणाचा उलगडा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाने लावला असून,हा गुन्हा […]

अधिक वाचा..
shirur-hut-fire

शिरूर तालुक्यात घरगुती व प्रापंचिक वादातून स्वतःच्याच झोपडीची केली राख-रांगोळी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भूमिहीन असल्याने परिस्थितीवर मात करण्यासाठी मोलमजुरीचे काम करणारी पत्नी संसाराचा गाडा हाकत असताना घरगुती व प्रापंचिक कारणावरून रागाचे भरात नवऱ्याने स्वतःचची झोपडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १४) रात्री टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे घडल्याने जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उषा संतोष पवार (वय २७) यांनी शिरूर पोलिसांत पती संतोष […]

अधिक वाचा..

स्त्रियांनी आपल्यासाठी योग्य ते ठरवले पाहिजे, अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा

नाशिकमधील ‘आम्ही साऱ्याजणी’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन नाशिक: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीच्या दिशेने चाललेल्या जागतिक आणि स्थानिक […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार

रत्नागिरी: राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा लसूण […]

अधिक वाचा..

तुम्हाला डायबिटिस आहे की थायरॉईड हे आपल्या नखांवरून समजेल 

नखे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. आपल्या बोटांना अधिक सुंदर बनवण्याचे काम नखे करते. त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेन्ट लावून त्या नखांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. बरेचदा नखे कमकुवत असताना ती वारंवार तुटतात देखील. आपली नखे कापल्यानंतर पटकन वाढत असतील तर शरीरातील आवश्यक अवयवांचे जैविक वय हळूहळू वाढते. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, […]

अधिक वाचा..

रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते पाहा ‘असं’ का होतंय…

हेल्दी राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप महत्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर आळस येतो आणि पुन्हा पुन्हा झोप लागते. मात्र, काही लोकांना रात्री चांगली झोप झाल्यावरही दिवसा झोप येत राहते. बेडवर पडल्या पडल्या त्यांना लगेच झोप लागते. प्रमाणापेक्षा जास्त झोप येणं एखाद्या गंभीर समस्येचा संकेत असू शकतो. ज्या लोकांना झोप […]

अधिक वाचा..

उष्माघात वाढतोय काळजी घ्या

आता कुठे सुरुवात झाली. उन्हाळा सुरू होऊन पण जीव नकोसा करून टाकतो त्यासाठी आता पासून हे उपाय सुरू टेवले तर उन्हाळा ची तीव्रता. कमी भासेल. शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) […]

अधिक वाचा..