bapu-kale-sarpanch-nimgaon

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!

शिरूर: निमगाव म्हाळुंगीचे (ता. शिरूर) सरपंच बापूसाहेब काळे यांची पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहे. शिरूर तालुक्यातून बापूसाहेब काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पश्चिम महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. तणाव आणि थकव्यापासून आराम गरम पाण्यात […]

अधिक वाचा..

कोण म्हणत वजन कमीच होत नाही, करा हे साधे-सोपे उपाय

वजन दिवसेंदिवस वाढत जातंय. कमी होतच नाही.” “डाएट, जिम सगळं केलं तरीही वजन कमी होत नाही…” असे अनेक संवाद आजकाल आपल्या कानांवर सर्रास पडतात. मुळातच आपल्या सगळ्यांना आपलं वजन मापात असावं, आपण परफेक्ट दिसावं, वयोमानाप्रमाणे फिट राहावं अशी इच्छा असते. परंतु हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे व्यायामासाठी पुरेसा वेळ नसतो, योग्य आहार घेण्याचं काहीच वेळापत्रक नसत. […]

अधिक वाचा..

१४ दिवसांसाठी साखर खाणं सोडलं तर पाहा शरीरात काय जादू होते

शुगर म्हणजेच साखरेचा वापर रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. आरोग्याची काळजी घेणारे लोक साखर कमी खातात तर जास्तीत जास्त लोक जास्त खातात. मग ती चहाच्या माध्यमातून असो वा गोड पदार्थांच्या माध्यमातून असो. आपण नेहमीच ऐकतो की, साखर जास्त खाल्ल्यानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण तरीही लोकांना साखर खाण्याची सवय झालेली असते. इथे […]

अधिक वाचा..

दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत…

दूध हे पुर्णअन्न मानल जात. ते पौष्टिक तर आहेच त्यामुळे नियमितपणे आपल्या आहारात दूध असायला हव. पण दूध किंवा दुधाचे पदार्थ खाताना काही गोष्टींचं पथ्य पाळायला हवं. दुधासोबत कोणते पदार्थ खावे आणि काेणते पदार्थ टाळावे याचेही काही नियम आहेत. ते नियम एकतर आपल्याला माहितीच नाहीत किंवा मग माहिती असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग […]

अधिक वाचा..

शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे कसं ओळखायच

प्रोटीन्सची कमतरता बहुतांश लोकांच्या शरीरात दिसून येते. त्यात शाकाहारी लोकांच्या शरीरात तर प्रोटीन्सची नेहमीच कमतरता असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे त्राससुद्धा होत असतात. शरीराला प्रोटीन्सची गरज आहे, हे आपलं शरीर वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना देऊन सांगत असतं. पण असं असूनही आपलं त्याकडे लक्ष नसतं. कारण हा सगळा त्रास प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे होत आहे, हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे […]

अधिक वाचा..

गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा..

मुंबई: राज्य सरकारने 14 मार्च 2024 रोजी अधिसूचना जारी करत गुंठेवारी खरेदी-विक्रीला मंजुरी दिली आहे. यामुळे नागरिकांना आता पूर्वी अडकलेले जमिनीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काय करावे लागेल पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडिरेकनरच्या 5% रक्कम शासनाला शुल्क म्हणून भरावी लागेल. त्यानंतर त्या जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार अधिकृतरित्या करता येईल. या तीन कारणांसाठी मिळेल परवानगी: विहिरीसाठी […]

अधिक वाचा..

सर्वसामान्य जनता,शेतकऱ्यांना फसवणारे सरकार पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा

मुंबई: सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठया प्रमाणात पाऊस सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 अनव्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना केला. या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव देऊ, असे पंतप्रधानांचे आश्वासन होते मात्र हमीभाव तर नाहीच […]

अधिक वाचा..

मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही, सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर अन्यायकारक धोरण

मुंबई: राज्याच्या २०२५ – २६ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद करण्यात आली नाही. सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची टीका राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. विरोधी पक्षनेत्याच्या २६० अन्वये प्रस्तावावर ते आपली भूमिका मांडत होते. सत्ताधारी पक्षाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेची घोषणा फक्त कागदावरच ठेवली असून तिच्या पूर्ततेसाठी […]

अधिक वाचा..
bhimashankar-sugar-factory

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील काही गावात कुकडी, चासकमान आणि घोडनदीच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करतात. परंतु यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून ऊस वावरात वाळत चालला आहे. कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी कारखान्याला घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या […]

अधिक वाचा..