सकाळी झोपेतून लवकर उठण्याचा सगळ्यात मोठा फायदा

वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणे, चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल भरपूर लोकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यात सर्वात जास्त लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वात जास्त कशाचा फटका बसत असेल तर ते आहे डिप्रेशन. डिप्रेशन ही समस्या तरूणांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते. यावर वेगवेगळे उपायही आहेत. या उपायांमध्ये […]

अधिक वाचा..

वजन वाढल्यावर दुर्लक्ष करू नका नाहीतर होऊ शकतो हा गंभीर आजार

आजकाल जास्तीत जास्त महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. मात्र, काही केसेसमध्ये लठ्ठपणा हा लठ्ठपणा नसून काही गंभीर आजारही असू शकतो. लिपिडेमा हा यासंबंधी असाच एक आजार आहे. जो महिलांमध्ये भरपूर वाढत आहे. या स्थितीत शरीराच्या काही अवयवांमध्ये भरपूर फॅट सेल्स जमा होऊ लागतात. खासकरून पाय, कंबर आणि त्या खालचा भाग. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचा आकार […]

अधिक वाचा..

महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन…

राज्यातील महानगरपालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा  पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

हेल्दी स्किन दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो. सांध्यांना आराम दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. वजन कमी करण्यास सहाय्यभूत दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात गळफास घेवून युवकाची आत्महत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथील १९ वर्षाच्या युवकाने राहत्या घरी गळाफास घेवून आत्महत्या केली आहे. तन्मय रामदास कदम (वय -१९, रा. मलठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम (वय ४२, रा. मलठण) यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलिस स्टेशनला दिली आहे. २ मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान […]

अधिक वाचा..

कमी वयातच गुडघे पाठ- कंबर दुखतात तर मग हे कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ खा..

पुर्वी ठराविक वय झाल्यानंतरच पाठ, कंबर, गुडघे दुखायला लागायचे. पण आता मात्र कमी वयातच हे सगळे त्रास सुरू झाले आहेत. यामागे असणारी काही महत्त्वाची कारणं म्हणजे आहार व्यवस्थित नसणे, व्यायाम न करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात घराबाहेर न गेल्याने व्हिटॅमिन डी न मिळणे म्हणूनच असं कमी वयात सुरू झालेलं हाडांचं दुखणं थांबवायचं असेल तर तुमच्या आहारात […]

अधिक वाचा..

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षण कोणती 

आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव हृदय मानलं जातं. कारण ते बंद पडलं जीव जातो. हृदयाद्वारे ऑक्सीजन आणि रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. त्यामुळे हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. पण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. […]

अधिक वाचा..

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती 

आपल्या शरीरातील नसा म्हणजे रक्तवाहिन्यांचं जाळं, जे संपूर्ण शरीराला रक्त आणि पोषक तत्वं पोहोचवण्याचं काम करतं. पण चुकीच्या आहार-सवयी आणि जीवनशैलीमुळे नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती  १) छातीत वेदना किंवा जडपणा […]

अधिक वाचा..

तांदळाचं पाणी त्वचेसाठी व केसांसाठी खूप फायदेशीर

तांदळाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भात तर लोक रोजच खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचा वापर तुम्ही त्वचा चमकदार करण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी करू शकता. फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. तांदळाच्या पाण्यानं त्वचा साफ होते, हायड्रेट राहते आणि चमकदारही होते. कारण यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अमीनो अ‍ॅसिड […]

अधिक वाचा..