मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत कोणती

आजकाल मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल सतत आपल्या हातातच असतो. मोबाईलच्या सतत वापराने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास अनेकांना होतात. पण मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे. मोबाईल बघताना शक्यतो आपण आपल्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पोझिशन किंवा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील सेंट चावरा स्कूल विनापरवाना चालवल्याचे उघड…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे तब्बल ७ ते ८ वर्ष सेंट चावरा स्कुलने फक्त इरादा पत्रावरच कुठलीही मान्यता न घेता अनाधिकृतपणे शाळा चालवून शासन निर्णयाची पायमल्ली केली असून पालकांची घोर फसवणूक होत आहे. www.shirurtaluka.com ने संबंधित विषय उजेडात आल्यावर त्यांनी शिक्षण उपसंचालकाकडे मान्यता मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. एवढे वर्ष विनापरवाना शाळा चालवल्याप्रकरणी […]

अधिक वाचा..
shirur-parking

शिरूर! पार्किंगमधून वाहन काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः पाचकंदील चौकातील कापड बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अधिकृत पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लहान-मोठ्या गाड्यांची गर्दी वाढत असून वाहतूक कोंडी हा दररोजचा नित्यक्रम झाला आहे. HDFC बँकेने ग्राहकांसाठी पार्किंगची सोय केली असली, तरी तेथील रॅम्प बैलगाडा घाटापेक्षाही अधिक धोकादायक आहे, […]

अधिक वाचा..

गुनाट येथील विद्युत मोटारीच्या ७० किलो तांब्याच्या तारा चोरल्या

शिंदोडी (तेजस फडके) सध्या फेब्रुवारी महिना सुरु झाला असुन उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शिरुरच्या पुर्व भागात गुनाट गावातील कोळपेवाडी येथील काही शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी मधील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या असुन याबाबत गुनाटचे माजी सरपंच गणेश बाळासो कोळपे (वय ३३) (रा. गुनाट, कोळपेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.   शिरुर […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

महायुती सरकारमधील कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदत वाढ नाही

मुंबई: महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ (दि ६) फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती. काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात […]

अधिक वाचा..

कोल्हापूर चित्र नगरीत वस्तुसंग्रहालयाची स्थापना; मंत्री ॲड.आशिष शेलार 

मुंबई: कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशी विविध स्मृतिचिन्हे ठेवण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. कोल्हापूर […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करुन गुन्हे दाखल करा…

सरपंच हत्येतील गुन्हेगारांवरही कठोर कारवाई करा मुंबई: परभणी व बीड प्रकरणी पोलिसांच्या मदतीने लोकांचे जीव घेतले गेले. परभणीतील आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांच्या मारहणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. सरकारने अजून त्या पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीत कोंबिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी […]

अधिक वाचा..

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्या दिल्लीत विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

राज्यसभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपराष्ट्रपतींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यासपीठावर उपस्थित होते. लोकसभेच्या […]

अधिक वाचा..