रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

रांजणगाव गणपती:- रांजणगाव गणपती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुदामराव गणपतराव कुटे (वय ६७) यांचं शुक्रवार दि २० डिसेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, एक भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुदामराव कुटे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतुन वाटचाल करत एक मुलगा आणि […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात सोमवार (दि २३) रोजी रात्री […]

अधिक वाचा..

दोन्ही हात नियमितपणे एकमेकांवर घासण्याचे एकापेक्षा एक जबरदस्त फायदे

सामान्यपणे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक दोन्ही हात एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे हात गरम होतात. शरीरातही उष्णता जाणवते. याने थंडी कमी लागते. तसेच तुम्ही हेही पाहिलं असेल की, कुणी चक्कर येऊन पडलं किंवा आजारी पडलं तर त्यांचे हात किंवा तळपाय रब केले जातात म्हणजे घासले जातात. तुम्हीही कधीना कधी लोकांना पाहून […]

अधिक वाचा..

गुळासोबत एक लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे सध्या अनेक जण बॅड कोलेस्टेरॉलने त्रस्त आहे. रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल जमा झाल्याने नसा ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाह हळुवार होतो. ज्यामुळे हार्ट अटॅकसोबतच इतरही गंभीर समस्यांचा धोका वाढतो. अशात बॅड कोलेस्ट्रोल नष्ट करण्यासाठी आपण गुळासोबत लसूण खाऊ शकता. गुळ आणि लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हृदयाचे विकार […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी किती पाणी प्यावे

पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो. आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातुन सध्या रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळूउपसा सुरुच आहे. शेजारच्याच श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी

राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट परभणी: परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली असुन या जखमी वाळुमाफियावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन […]

अधिक वाचा..

सैंधव मिठाचे फायदे

मिठा शिवाय जेवणाला अर्थ नसतो. परंतु पांढऱ्या मिठाच्या अति सेवनाने अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळ्या मीठाचे सेवन हे उपयुक्त ठरते. यात सोडियम, क्लोराइड, आयरन, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे डायजेशन, ब्लड प्रेशर आणि एनीमिया दूर करण्यास मदत करते. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. सामान्य मीठ हे […]

अधिक वाचा..

सूर्य नमस्कार करण्याचे फायदे

हल्ली व्यस्त जीवनशैली मध्ये व्यायामाकडे दुर्लक्ष होते आहे. प्रत्येकाला आपण तंदुरुस्त रहावे असे वाटते. मात्र वेळे अभावी व्यायाम करणे शक्य होत नाही. तर अनेकदा व्यायामामध्ये अडथळे देखील येत असतात. मात्र ‘इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच निघतो’ या म्हणी प्रमाणे ज्यांना व्यायाम करायचा आहे ते त्यासाठी वेळ काढतात. यासाठी जीमला जायला हवेच असेही नाही. सूर्यनमस्कार घालणे […]

अधिक वाचा..