dilip-walse-patil

विजय मिळालाय पण मी लाजत लाजत फिरतोय: दिलीप वळसे पाटील

पुणे : आंबेगाव विधानसभा निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अवघ्या १५०० मतांनी विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटील चांगलीच फाईट दिली. राज्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाचे स्थान मिळालेले वळसे पाटील यांना निसटत्या फरकाने विजयी झाले, ही बोच त्यांना स्वत:ला लागून राहिली आहे. याचवरून मंचर येथील आभार […]

अधिक वाचा..

गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा; नसीम खान

अमित शाह व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा  मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य […]

अधिक वाचा..

पचनशक्ती, हार्ट, डोळे आणि केसांसाठी गाजर लाभदायक

फायदे १) गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर असल्याने केस मजबूत होतात. यामुळे केसगळती थांबते. यासाठी रोज गाजराचा ज्यूस प्यावा. २) दातांच्या आरोग्यासाठी गाजार खुप उपयुक्त आहे. यामुळे हिरड्या स्वच्छ होतात. प्लाकची समस्या होत नाही. कॅव्हिटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते. ३) गाजर हृदयरोगाच्या रूग्णांसह उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी सुद्धा लाभदायक […]

अधिक वाचा..

स्टूलवर-खुर्चीवर उभं राहून उंचावरची वस्तू काढताना पडलात तर करा या ३ गोष्टी 

१) मदत घ्यायला हवी: एकतर वस्तू जास्त उंचावर असेल आणि आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर सरळ थांबावे. घरात कामाला येणारे मदतनीस, घरातील इतर सदस्य यांची मदत घ्यायला हवी. ते शक्य नसेल तर आपण वर चढताना किमान घरातील कोणाला आपल्या मागे, आजुबाजूला उभे राहण्यास सांगावे. यामुळे चुकून तोल गेलाच तरी बाजूला कोणीतरी असल्याने अपघात होण्यापासून […]

अधिक वाचा..

वांग, चेहऱ्यावर काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडी त्वचा, पिगमेटेशन, फ्रेकल्स… 

उपाय संत्र्याच्या सालीचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून. जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावीत. कच्चा उकडलेला बटाटा लावा. तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे. कडुलिंबाची मुळी उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस. निंबोण्यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावणे. जांभूळ बी पावडरचा लेप चेहऱ्यावर लावणे. ओलीहळद वाटून चेहय्राला लावणे. साई, हळद, लिंबू, मध, एकत्र […]

अधिक वाचा..

तोंडाचे विकार कारणे व उपाय 

तोंडाचे विकार कारणे जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे. उपाय १) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. २) गुलकंद खा. ३) ज्येष्ठमधाची कांडी चघळावी. ४) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा. ५) हलका आहार घ्या. ६) वरील कारणे कमी […]

अधिक वाचा..

शरीराचं मेटाबॉलिज्म कमी झालं तर शरीरात वाढते चरबी, लगेच करा ‘हे’ खास उपाय

मेटाबॉलिज्म म्हणजे काय… मेटाबॉलिझ्म म्हणजे चयापचय एक रासायनिक प्रक्रिया आहे. ज्यात आपण खाल्लेले अन्न आणि पेयपदार्थांचे उर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेत अन्नातील ऊर्जा, प्रोटीन आणि फॅटमध्ये रूपांतरित होते. शरीरात ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते. यातून शरीराला ऊर्जा मिळत राहते आणि शरीरात पेशी तयार होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटकांचे देखील नियंत्रण केले जाते. मेटाबॉलिज्म […]

अधिक वाचा..

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

हल्लीची बदलती जीवनशैली माणसाच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे.त्या पैकी १ समस्या म्हणजे उच्च रक्तदाब.या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्या वर गंभीर परिणाम होतो. पथ्यपाणी सांभाळा: रक्त दाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.आहारामध्ये फळं, पालेभाज्या,लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स,मीठाचा समावेश कमी करा. मांसाहार कमी करा: मासे बोनलेस चिकन,रेड मीट टाळा. तसेच आहारात […]

अधिक वाचा..

पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारांकडुन फेकला जातोय कँटीनचा राडरोडा…

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काही स्थानिक ठेकेदार कंपनीच्या कँटीन मधला राडारोडा मोकळ्या मैदानात टाकत असुन त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. करडे येथील एक ठेकेदार हा उद्योग करत असुन याबाबतचे सर्व पुरावे ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या हाती लागले आहेत.   रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत असा आरोप करणाऱ्या त्या अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या 

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत समाविष्ट झालेल्या विविध संघटना राज्याच्या व लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या व अर्बन नक्षलवाद माजवणार होत्या, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील केला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या संघटनेच्या प्रमुखांची यादी द्यावी, […]

अधिक वाचा..