मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा आजाराशी संबंध असतो का

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते. २).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात. ३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते. ४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो. ५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते. ६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात. ७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता […]

अधिक वाचा..

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस

मुंबई: जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच […]

अधिक वाचा..

प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय

अपघात रोखण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण , चालकाचे मानसि क आरोग्य आणि वाहनांची तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसुत्रीवर काम करणार मुंबई: दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या ‍ निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे […]

अधिक वाचा..
arunkumar-mote

ग्राहक पंचायत संस्था शिरूर तालुका अध्यक्षपदी अरुणकुमार मोटे!

शिरूर: ग्राहक पंचायत समिती पुणे जिल्हा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे यांनी संस्थेच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड केली आहे. २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने शिरूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिरूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अरुणकुमार मोटे (अध्यक्ष ), साहेबराव लोखंडे (उपाध्यक्ष), उध्दव जाधव […]

अधिक वाचा..

दहावी-बारावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा – शासनाचा निर्णय लवकरच

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे. महत्त्वाचे बदल: शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होणार २०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल. परीक्षेच्या […]

अधिक वाचा..

दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन टाकताना अडचण येतेय? जाणून घ्या काय आहे कायदेशीर मार्ग

समस्या वडिलोपार्जित जमिनींच्या वाटण्या झाल्यानंतर बहुतेक वेळा विहीर एका शेतात आणि शेती दुसऱ्या ठिकाणी राहते. अशा वेळी शेतकऱ्यांना पाणी पोहोचवण्यासाठी शेजारच्या जमिनीतून पाईपलाईन टाकणे किंवा पाट काढणे आवश्यक होते. मात्र, शेजारी जमीनधारकांची परवानगी मिळणे कठीण असते आणि या विवादांमुळे प्रकरण न्यायालयापर्यंतही पोहोचते. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ – कलम ४९: हक्क: शेतीसाठी […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपाय, ॲनिमियाचा त्रासही कमी होईल

दररोज एक आवळा नियमितपणे खा. मोरावळा, मुरंबा असे पदार्थही तुम्ही खाऊ शकता. आवळा हा शरीरातील लोह वाढविण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे. दुसरे म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी कढई, लोखंडी तवा अशा वस्तूंचा वापर करा. डाळिंब, बीट, पालक, मनुका, गूळ- शेंगदाणे असणारे पदार्थ नियमितपणे खा आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर चहा- कॉफी पिऊ नका. कारण चहा- कॉफी प्यायली […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. १) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर: पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक ॲसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं. २) एनर्जी मिळते: पालकमध्ये […]

अधिक वाचा..

10 वी पास महिलांना मिळणार दरमहा 7000 रुपये; या योजनेसाठी कसा कराल अर्ज

मुंबई: काल 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणाच्या पानीपतमध्ये विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. योजना काय आहे महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी 3 वर्षांचा स्पेशल ट्रेनिंग दिला जाईल. […]

अधिक वाचा..

सततचा खोकला होईल कमी – घसाही होईल साफ हे आहेत ३ घरगुती काढा

काही लोक सर्दी खोकला झाल्यावर औषधोपचार घेणं टाळतात. जर आपल्याल सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, आपण घरगुती उपाय करूनही खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. यामुळे श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण, धूळ माती किंवा ऋतू बदलांमुळे होणारा खोकला दूर होईल. खोकल्यासाठी घरगुती उपाय आले, दालचिनी आणि हळदीचा चहा  दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध असलेला हा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. […]

अधिक वाचा..