शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!

शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेलीमधून अशोक पवार विरुद्ध माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके अशी लढत पाहायला मिळणार आहे. विरोधकांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे अशोक पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु खुद्द शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार असुन सरकार आल्यावर घोडगंगा कारखाना कसा चालु होत नाही ते मी बघतो असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांची निशुल्क ‘मॅजिक ॲाफ ॲक्टींग’ ही कार्यशाळा तीन दिवस चालणार

मुंबई: रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट- मुंबईच्या वतिने आयोजित, तीन दिवस चालणारी, आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व भारतातील एक सर्वोत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक व बहुप्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री ने सन्मानित प्रा. वामन केंद्रे यांच्या “मॅजिक ॲाफ ॲक्टींग ” अर्थात “अभिनयची जादु” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन येत्या […]

अधिक वाचा..

निरोगी आयुष्यासाठी लागणारी जीवनसत्वे व्हिटॅमिन्स कोणती

अ (A):- प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचेचे तसेच दातांचे आरोग्य सुधारते, उत्तम आरोग्याची भावना उत्पन्न करते. पालक, गाजर, रताळे, कोबी, अंड्यातील पिवळा बलक, लोणी यातून मिळते. ब १ (B1):- पचन आणि शरीराचे चलनवलन सुधारते, चेतासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, अंड्यातील पिवळा बलक, दाणे, ताजा अननस यातून मिळते. ब २ (B2):- मनावरील ताण कमी करते, […]

अधिक वाचा..

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण…

मुंबई: वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद […]

अधिक वाचा..

गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या…

मुंबई: महाभ्रष्ट महायुती भाजपा सरकारच्या काळात गुजरातच्या ठेकेदारांना मोठी कामे दिली तर टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन हिरे उद्योग, बल्क ड्रग्ज पार्क सारखे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पाठवून येथील रोजगारही पळवले. महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार गुजरातला दिले आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुणपिढी बरबाद करण्याचे पाप भाजपा युती सरकारने केले आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षेत हमखास विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई भारताची राजधानी कोणती ? ⇒ दिल्ली भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय ? ⇒ तिरंगा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ? ⇒ त्रिमुख सिंह भारताचे बोधवाक्य कोणते आहे ? ⇒ सत्यमेव जयते भारताचे राष्ट्रगीत कोणते ? […]

अधिक वाचा..

मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही सांगितले होते. त्यानंतर आज जरांगे यांनी आज मोठा निर्णय […]

अधिक वाचा..

पहाटेची लवकर उठण्याची अमर्याद ताकद काय आहे नक्की बघा…

पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का…? ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत… 1) Silence (ध्यान) शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान. मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या […]

अधिक वाचा..

घसा दुखीवर हे करा घरगुती उपाय…

घशात दुखणे (Sore throat) वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे, घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे. घसादुखी होण्याची कारणे… अनेक कारणांमुळे घशात […]

अधिक वाचा..

संधिवात होण्याची कारणे व काय काळजी घ्यावी 

संधिवात कारणे  १) अनुवांशिक कारणे २) चुकीचे फास्ट फूड ३) सांध्यावर अधिक शारीरिक दबाव, ४) जोड्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे ५) तंतुंमध्ये विकार आणि चयापचय मध्ये त्रास. ६) थंड वातावरणात राहण्या मुळे दुष्परिणाम ७) वृद्धत्व आणि हार्मोन असुंतुलन काय काळजी घ्यावी? १) सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार २४ तासांत ३ते ४ लिटर पाणी पिण्याची […]

अधिक वाचा..