अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करताय, पालकांनी आता करायचं काय

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ […]

अधिक वाचा..

फक्त चालून वाढलेली शुगर कमी होते का

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही […]

अधिक वाचा..

बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज खाल

बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या […]

अधिक वाचा..

दररोज नारळपाणी पिण्याचे फायदे 

शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रोज नारळपाणी पिण्याची सवय आहारात समाविष्ट करून घ्या. नारळ पाणी पिण्याचे फायदे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी प्यावे. वास्तविक, असे मानले जाते की नारळाचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. नारळपाणी प्यायल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते. नारळात सुमारे ६०० मिलीग्राम पोटॅशियम आढळते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. उलट्या आणि […]

अधिक वाचा..

जेवताना पाणी योग्य पद्धतीने कसे प्यावे

जगातील ९०% हुन अधिक लोक योग्य पद्धतीने पाणी पीत नाहीत. जर आपण अशा चुकीच्या पद्धतीने पाणी पिले तर शरीराला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. म्हणून योग्य पद्धतीने पाणी कसे प्यावे? याबाबत माहिती जाणून घेऊया. उभे राहून पाणी पिणे प्राणघातक ठरू शकते, कारण उभ्याने पाणी पिण्यामुळे पाण्याचा काही अंश आपल्या फुफुसात गेला तर ते धोकादायक ठरू […]

अधिक वाचा..

जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळेल. आज तुम्हाला रस्त्यावरील एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला अपार आनंद मिळेल. आज मुले कोणत्याही निर्णयात तुमचे मत विचारतील. आज तुम्ही ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, त्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण कराल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाणार […]

अधिक वाचा..

तुमच्या घरातल्या ‘या’ ६ वस्तूंमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका! अती वापर, मृत्यूला आमंत्रण

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हल्ली अनेक आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे, अशातच एक कर्करोग. अनेकदा कॅन्सर हा आजार आनुवांशिक किंवा आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे होतो. जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे […]

अधिक वाचा..

तुम्हाला उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे? मग या 5 आजारांना तुम्ही देताय आमंत्रण…

तुम्हीही उभे राहून पाणी पीत असाल तर आजपासूनच ते बंद करा. अन्यथा शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. किडनी समस्या: उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिऊ नये. असे केल्याने तुमची किडनी खराब होऊ शकते. यासाठी […]

अधिक वाचा..

एक सफरचंद रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे देते. सफरचंद ही सोन्याची पौष्टिक खाण आहे सफरचंद हे न्यूट्रीशिनल पॉवरहाऊसचे केंद्र आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि […]

अधिक वाचा..

सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. तोंड येण्याची कारण पौष्टिक घटकांची कमतरता: व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं. पचनाच्या समस्या: पोटातील […]

अधिक वाचा..