थंडीमुळे तुमचंही चहा पिण्याचं प्रमाण वाढलंय का

सध्या सगळीकडेच वातावरण खूप थंड झाले आहे. काही ठिकाणी तर एवढी थंडी आहे की सगळे अंग गोठून गेल्यासारखे होते. अशा कडाक्याच्या थंडीत आपोआपच मग गरमागरम चहा, कॉफी घेण्याची इच्छा हाेते. त्यातही चहाप्रेमी असतील तर त्यांना भरपूर आलं किंवा दालचिनी, वेलची असं सगळं घालून केलेला वाफाळता, सुगंधी चहा घेण्याची इच्छा होते. चहा घेतला की अंगात उब […]

अधिक वाचा..

अचानक थंड घाम, मळमळ, चक्कर येतेय? वेळीच सावध व्हा…

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात. जे खूप महागात पडू शकते. हल्ली भारतातच नव्हे तर जगभरात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे […]

अधिक वाचा..

मुलांनी कोणत्या वयात किती वेळ मोबाईल स्क्रीन पाहावी

जास्त स्क्रीन पाहण्याचे तोटे जी मुले स्क्रीन पाहण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो. जास्त टीव्ही पाहणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड आणि राग वाढतो. याशिवाय मुलांना झोपेसंबंधी समस्या येतात आणि डोळ्यांची दृष्टीही प्रभावित होते. मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. टीव्ही किंवा फोन पाहताना, मध्ये काही वेळ गॅप घ्या. दर 20 मिनिटांनी ब्रेक […]

अधिक वाचा..

टपरीवर डिस्पोजेबल ग्लासमधून चहा पिणं अत्यंत धोकादायक; ‘या’ गंभीर आजारांना आमंत्रण

दिवसातून अनेक वेळा बरेच लोक चहा घेतात. चहाची तलफ आली की प्रत्येक जण चहा प्यायला जातोच. कॉलेजबाहेर किंवा ऑफिसबाहेर जेव्हा आपण चहा पितो तेव्हा तो चहा आपल्याला हमखास डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा दिला जातो. चहा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणं अत्यंत धोकादायक असू शकतं. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. […]

अधिक वाचा..

सांधेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेल’ गुणकारी

जस जसे तुम्ही उतारवयात येता, तशा शरीराच्या व्याधीही वाढतात. मात्र आजकाल सार्‍याच वयोगटात दिसणारा एक आजार म्हणजे ‘सांधेदुखी’. बरेच जण गुडघेदुखीचे प्रमाण प्रचंड स्वरुपात वाढले की उपायांसाठी धावाधाव करतात. त्यावेळी गोळ्या आणि काही वेदनाशामक क्रिम्स वापरणे केवळ हेच मार्ग राहतात. मात्र नैसर्गिक उपायांनी गुडघेदुखी कमी करण्यासाठी ‘एरंडेल तेलाचा’ वापर करा. ( केसांच्या समस्या दूर करण्यासाठी […]

अधिक वाचा..

मुलांव्यतिरिक्त पालकांनीही आपल्या स्क्रीन टाइमबद्दल जागरूक असायला हव

आताच्या काळात महत्त्वाच्या कामापासून ते अगदी मनोरंजनापर्यंत आपण मोबाइलचा वापर करतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकालाच मोबाइल, सोशल मीडिया, इंटरनेटची भुरळ पडली आहे. आपण नेहमी लहान मुलांच्या स्क्रीन टाइमबद्दल जागृक असतो. पण, लहान मुलांव्यतिरिक्त मोठ्यांनीदेखील आपल्या स्क्रीन टाइमवर लक्ष द्यायला हवे. एका संशोधनात असे समोर आले की, जे पालक स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात ते […]

अधिक वाचा..

5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ

उंबराचे फायदे… उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अ‍ॅंटी-पायरेटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबियल, अ‍ॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते. डायबिटीसचा देशी उपचार… उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा […]

अधिक वाचा..

झटपट लठ्ठपणा, वजन कमी करण्याचा सोपा उपाय

आजकाल लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे. जास्तीत जास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, एक्सरसाईज न करणे, आनुंवाशिक कारण यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की, शरीरात वेगवेगळे आजारही घर करतात. लठ्ठपणामुळे डायबिटीस आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्याचा आजारांचाही धोका असतो. लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं फार महत्वाचं […]

अधिक वाचा..

कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का

कंबरदुखीपासून सुटका मिळावी यासाठी सोशल मीडियावर तुम्ही अनेक उपाय पाहिले असतील. पण, डँडेलियन चहादेखील कंबरेसाठी फायदेशीर ठरू शकतो का? डँडेलियन चहा पित्त उत्पादनास चालना देऊन पचनास फायदेशीर मानला जातो, तसेच डँडेलियन चहा हा सूज कमी करण्यावर चांगला उपचार म्हणून ओळखला जातो. सूज कमी करण्यासाठी तो कसा फायदेशीर ठरू शकतो. सूज कमी करण्यासाठी डँडेलियन चहा किती […]

अधिक वाचा..

रक्ताभिसरण सुरळित राहण्यासाठी

शरिरात न थांबता एक कायम स्वरुपी वाहत असते ते म्हणजे रक्त. रक्ताभिसरण शिवाय शरिर जिवंत राहू शकत नाही. शरिराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहचवण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहण्यासाठी, आहारातिल काही घटक नक्कीच मदत करू शकतात. कोणत्याही सजिवाला जगण्यासाठी प्राणवायूची गरज असते. अर्थात केवळ ऑक्सिजन मिळून शरीर जीवंत राहिल, पण शरिराच्या विकासासाठी आवश्यक पोषक […]

अधिक वाचा..