आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु कोण…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते. झोपण्याची योग्य पद्धत… चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला असावे […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय?

पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते. बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्याचे प्रभावी उपाय

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होत नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात. परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या…

शरीरातील पाणी वाढवा:- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सु होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार […]

अधिक वाचा..

दही खात असाल तर पहा काही नियम…

आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून. तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात… १) दही रात्रीच्या वेळेस मुळीच […]

अधिक वाचा..

लोकांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेची ‘ही’ चार प्रमुख कारणे

Health Care: भारतात २७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय प्रोटीन दिवस साजरा केला जातो. निरोगी राहण्यासाठी, आपल्या शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजांसह अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. यापैकी एक प्रोटीन आहे. विशेषत: आपल्या शरीरातील पेशींच्या देखभाल आणि विकासासाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात. प्रोटीनशिवाय शरीराचा विकास आणि प्रतिकारशक्ती शक्य नाही. लोकांमध्ये प्रोटीनबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश […]

अधिक वाचा..

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी […]

अधिक वाचा..

केसांसाठी उत्तम आहे गुलाब पाणी, चला पाहू वापरण्याचे फायदे

आजकाल प्रदूषणामुळे केस कोरडे आणि निर्जीव झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत केसांसाठी नैसर्गिक घटकांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये गुलाब पाण्याला देखील एक नाव आहे. होय, तुम्हा सर्वांना हे जाणून आश्चर्य वाटेल की त्वचेसोबतच केसांसाठी गुलाब पाण्याचे अनेक फायदे आहेत. होय, गुलाबपाणी केसांना चांगले बनवते आणि त्याच वेळी […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

१) पोट:- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड:- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे:- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. 5) मोठे आतडे:- केव्हा […]

अधिक वाचा..

वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम

वाढलेले वजन ही आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सर्व वयाच्या व्यक्तींनी आपले वजन आटोक्यात ठेवणे कधीही चांगलेच आहे. वाढलेल्या वजनाचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पाहू. १) आधुनिक युगातील आजार लठ्ठ व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. वजन आणि शरीरातील […]

अधिक वाचा..