उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय

उच्च रक्तदाब हा आधुनिक युगात वाढत चाललेला आजार आहे. यावर प्रभावी औषध उपचार उपलब्ध आहेत. परंतु ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. त्याचे साईड इफेक्ट सहन करावे लागतात. काही घरगुती उपाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या उपायांमुळे औषधांचा डोस कमी ठेवण्यास मदत होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा आहे. स्वतः औषधे बंद करु नयेत किंवा […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा

हे आहेत लसणाचे औषधी गुणधर्म…! लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. पचनक्रिया सुधारते: लसणाची 1 पाकळी रोज […]

अधिक वाचा..

पायांच्या भेगा त्याची कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

पायांना भेगा पडणे ही एक अगदी कॉमन समस्या आहे. बहुतेक सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात हा त्रास होतोच. पायांना भेगा पडण्याची अनेक कारणे आहेत. वजन वाढलेले असणे हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. पावलांची त्वचा नाजूक असते. जास्त वजनाचा भार त्यावर पडला की तिथे भेगा पडतात. अशा भेगांमुळे चालताना पावले दुखणे तसेच भेगांमधून रक्त येणे असा त्रास […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते…! शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. थंडीमध्ये तुम्ही जर मुठभर शेंगदाणे खाल्लेतरी ते तुमच्यासाठी चांगली बाब ठरते. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, […]

अधिक वाचा..

आलेपाक सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय

आलं: पाचक, सारक, अग्निदीपक, वेदनाशामक, कामोत्तेजक आणि रुचीप्रद आहे. वायू आणि कफाचा नाश करणारे आहे. आयुर्वेदानुसार शरीरात अनेक मार्ग आहेत ज्यांना स्त्रोतज म्हणतात. आल्यामुळे स्त्रोतजरोध दूर होतात. आल्यामध्ये अनेक पोषक तत्वे असून ते आरोग्यवर्धक आहे आल्यामध्ये विटामिन बी-१२,कॅरोटीन,थायमिन,रीबोफ्लेवीन आणि क जीवनसत्व आहे. आले तिखट,उग्र चवीचे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मानी युक्त आहे. आल्याचा चहा पिणे […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत. भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ […]

अधिक वाचा..

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते. अशावेळी मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम. आहारात सिझनल फळांचा समावेश करा. गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे. सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त […]

अधिक वाचा..

पित्तासाठी हे नक्की करुन पहा…

१) रात्रीचे जेवण शक्यतो लवकरच करावे. २) सकाळी उठल्यावर साळीच्या लाह्या किंवा खजूर किंवा सफरचंद खावे. ३) दुपारी जेवण झाल्यावर झोपू नये. ४) Fermented वस्तू, दही, इडली, डोसा वर्ज्य करावे. दही खाल्लेच तर ताजे आणि सकाळीच खावे. ५) तूरडाळ वापरू नये. ६) शक्यतो दुपारी उन्हात फिरू नये. त्यामुळे migrain चा त्रास होऊ शकतो. ७) शरीर […]

अधिक वाचा..

तुमच्या आरोग्यासाठी सोप्पे उपाय

१) चेहऱ्यावरील सुरकुत्या घालविण्यासाठी:- तोंडावर सुरकुत्या पडल्या असतील तर आल्याचा रस कोमट करून तो रात्री झोपतांना चेहर्यातवर लावावा आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवून वर खोबरेल तेल चोळावे. या उपायाने सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी होते. २) उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी:- उष्णतेमुळे ओठाची व तळहाताची साले निघत असतील तर त्यांना मॉइस्चरायझिंग क्रीम लावून हळुवार मसाज […]

अधिक वाचा..

गुडखे पाय कंबर खांदा दुखी वर उपाय

गुडघे पाय खांदा दुखी हा उतार वयात खूप लोकांना सतावणारा आजार आहे, त्या साठी खालील घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो. बाभळीची साल 1) बाभळीची साल काढायची. पाण्यात टाकुन कडक उकळवा. त्या पाण्याने गुढघे पाय किंवा खांदा दुखत असेल तिथून धुवून टाका. रोज हा उपाय केल्याने आठ दिवसात फरक पडतो. २) जवस २) रोज सकाळ […]

अधिक वाचा..