काय करणार, वेळच नाही म्हणून स्वत:ला किती छळणार? तुम्ही नाही तर कोण स्वत:साठी वेळ काढणार

अलीकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही संकल्पना. स्वतःसाठी ठरवून, आवर्जून काढलेला वेळ म्हणजेच ‘मी टाइम.’ गमतीचा भाग म्हणजे लोक हा ‘मी टाइम’अगदी सोयीस्करपणे वापरताना दिसतात. एक मानसशास्त्रतज्ज्ञ म्हणून मला मात्र कायम असं वाटतं की ‘मी टाइम’चा विचार करताना 3 R लक्षात घेणे गरजेचे आहे. 3 R म्हणजे काय तर हे ३ रिलॅक्स R म्हणजे रिचार्ज […]

अधिक वाचा..

आपला रोजचा दिनक्रम कसा असावा 

आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सुदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. खाली एक आदर्श दिनक्रम दिला आहे सकाळ 1) लवकर उठणे- सकाळी 5 ते 6 वाजता उठावे. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि मन प्रसन्न राहते. […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढताना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो या धोकादायक आजाराची असू शकतात लक्षण

आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त २-४ पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत […]

अधिक वाचा..

पावसाळा एन्जॉय करायचा की आजारी पडायच, साधे सोपे नियम फॉलो करा

आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी. स्वतःसह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी. सोपे साधे नियम सगळ्यांना हवाहवासा वाटणाऱ्या या ऋतुमध्ये आजारपण आपल्यापासून चार हात लांब राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. १) पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक आहे फक्त तुम्ही रागावर आणि वाणीवर कंट्रोल ठेवा. कोणासोबत कडवट बोलू नका, गोड बोलल्यामुळे कामे साध्य होतील. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी थांबलेले काही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्री प्रियजनांशी भेटी होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील. वृषभ: आजचा दिवस मानसिक समाधान देणार आहे. राजकीय क्षेत्रात […]

अधिक वाचा..

काळी मिरी खाण्याचे फायदे

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते.काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह […]

अधिक वाचा..

रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पौष्टिक ऑप्शन ठरतील फायदेशीर

योग्य अन्नपदार्थांनी सकाळची सुरुवात केल्याने इन्सुलिन प्रतिरोध कमी करण्यात आणि शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते. ‘या’ पदार्थांपासून करा सकाळची सुरुवात कोमट पाणी: एका ग्लास कोमट पाण्याने करण्याची शिफारस केली आहे. “तुम्ही कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रसदेखील घालू शकता. लिंबाचा रस घालताना काळजी घ्या. कारण- ते आम्ल आिहे […]

अधिक वाचा..

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्या गोष्टींचे सेवन टाळायला हवे? जाणून घ्या…

आपली ‘प्रदूषणाने आणि विषारी पदार्थांनी भरलेली जीवनशैली’ शरीरावर पोषक घटकांच्या पुरवठ्याची प्रचंड मागणी करते, जी बहुतेकदा अन्नाच्या सेवनापेक्षा जास्त असते. खराब आहार रोखण्याचे सर्व उत्तम मार्ग असूनही, आजकाल अन्नातील पोषक घटकांचे प्रमाण दशकांपूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. पारंपरिक शेती पद्धती आणि पोषक घटकांचा अभावयुक्त माती यांमुळे आपल्या अन्नात अनेकदा पोषक घटकांचा अभाव असतो. त्याशिवाय सतत स्क्रीन […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात

चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. दिल्लीच्या एक्सपर्टने झोपण्यापूर्वी आपण किती पाणी प्यावं हे सांगितलं आहे. यासोबतच, जे लोक जास्त पाणी पितात त्यांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे देखील सांगितलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ […]

अधिक वाचा..

होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क

थंडी सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. हिवाळ्यामध्ये तुम्हाला निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. परंतु तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपचारांची मदत घेऊ शकता. अनेकांना प्रश्न पडला असेल होमिओपॅथी […]

अधिक वाचा..