मोबाइल वापरताना ३ चुका टाळा, पँटच्या खिशात, उशीखाली मोबाईल ठेवत असाल तर जन्मभर पस्तावाल 

मोबाइल फोन तर सगळेच वापरतात. आत्ताच्या काळात मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा आणि मोबाइल फोन असं म्हणावं लागेल. कारण त्याच्याशिवाय आपण आता राहूच शकत नाही. त्याचे फायदे तोटे हा मुद्दा येतच नाही. त्याची गरज प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आहे. एकमेकांशी संवाद साधणं मोबाइलमुळे शक्य झाले आहे. आत्ताही तुम्ही मोबाइलवरतीच ही माहिती वाचत असाल. […]

अधिक वाचा..

झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो

शांत राहण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वासाच्या व्यायामाची शिफारस केली जाते. पण, ते हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांसारख्या गंभीर घटनांना, विशेषत: रात्रीच्या वेळी प्रतिबंध घालण्यासदेखील मदत करू शकतात का? तर यावर होलिस्टिक वेलनेस कोच डॉक्टर मिकी मेहता यांनी हो असे उत्तर दिले. कारण झोपेच्या वेळी मृत्यूचा धोका जास्त प्रमाणात उद्भवू शकतो, कारण आपत्कालीन प्रतिसाद देताना अनेकदा खूप उशीर होतो. पण, […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार आहेत. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल, त्याचे नियोजन होईल पण काही कारणाने तो बेत पुढे ढकलावा लागेल. तुम्ही चांगल्या कामासाठी खर्च करणार आहात. नवीन करार केल्याचा तुम्हाला लाभ होणार आहे आणि तुमची कामे यशस्वी होतील. पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. वृषभ: आजचा दिवस चांगला […]

अधिक वाचा..

आंबा खाण्याचे फायदे व गुणधर्म 

गुणधर्म बलदायक, रूचकर, पाचक, विर्यवर्धक, पौष्टिक, पित्त व वायुहारक, A व C Vitamins भरपूर इ. फायदे १) पुढील आजार झाल्यास आंब्याच्या पानांच्या देठांचा चीक लावणे. A) जळवाताने पायास भेगा पडल्यास भेगांना चीक लावा. B) विंचूदंश / मधमाशीदंश झाल्यास चीक लावा. C) रांजणवडी झाल्यास रांजणवडीला चीक लावा. २) मुळव्याध: सावलीत सुकवीलेल्या कोयीचे (बाठ ) चूर्ण + […]

अधिक वाचा..

तुळशीची पानं चावून का खाऊ नयेत? कारण समजल्यावर पुन्हा करणार नाही अशी चूक

तुळशीचे रोप बहुतेक लोकांच्या घरात लावलं जातं. तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः उपाशी पोटी तुळशीची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर २-३ तुळशीची पानं चावून खातात, तर काही लोक त्यांचा वापर हर्बल टी बनवण्यासाठी करतात. मात्र तुळशीची पानं चावून खाणं हे योग्य नाही. तुळशीची पानं का चावून खाऊ नयेत मर्क्युरिक […]

अधिक वाचा..

मुलांच्या मेंदूवर कायमचा परिणाम करणाऱ्या ४ सवयी, मुलांना वेड लागण्यापूर्वी सावध व्हा

बाळ जन्माला आल्यापासून ते ५ वर्षाचे होईपर्यंतचा काळ त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. यामुळे आपले विचार, आठवणी, हालचाल, भावना, बुद्धिमत्ता आणि वर्तन समजून येते. मुलांचा मेंदूचा विकास व्हावा यासाठी आई-वडिल अनेक प्रयत्न करत असतात. त्यांच्या आहारात अनेक बदल करतात. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी अनेकदा त्यांच्या विकासाला योग्य […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आर्थिक प्रगतीचे शुभ योग बनत आहेत. कोठेही विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून शुभ परिणाम समोर येतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला रिलॅक्स जाणवेल आणि तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील. अनावश्यक वादापासून दूर राहा, अन्यथा तणाव वाढेल. तंदुरुस्ती जाणवेल. कुटुंबात दिलेले वचन या आठवड्यात पूर्ण होताना दिसत नाही आणि त्यामुळे मानसिक त्रास वाढेल. या महिन्यात प्रवासातून यश मिळेल आणि सुखद […]

अधिक वाचा..

जखम झाल्यावर धनुर्वात प्रतिबंधक लस का देतात

जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते. धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा […]

अधिक वाचा..

तुमच्या चालण्यातील ‘ही’ चार लक्षणं डिमेंशियाची सुरुवात असू शकतात

तुमच्या चालण्याच्या विशिष्ट पद्धतीतील लक्षणांबद्दल तज्ज्ञ डिमेंशियाची सुरुवात दर्शवू शकत असल्याचा दावा करत आहेत.डिमेंशिया जसजसा वाढत जातो तसतसे व्यक्तींना त्यांची दिशा समजण्यास अडचण येऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक अर्थ लावणे कठीण होते. परंतु, चार स्पष्ट चिन्हे चालताना एखाद्याला या आजाराने ग्रासले आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत करू शकतात. चालताना लक्षात येणारी […]

अधिक वाचा..

या घरगुती उपायांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता

दूध आणि हळद गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. आल्याचा चहा आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा […]

अधिक वाचा..