मुलगी झाल्यावर एकही रुपया न घेणाऱ्या पुण्याच्या ‘या’ डॉक्टरांची होतेय चर्चा

पुणे: घरचं असो वा ऑफिसचं; काम करताना मोटिवेशनची भरपूर गरज असते. त्यासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्यांना प्रोत्साहित करीत असतात. यासाठी ते आपल्याच सगळ्यांमधील काही सुपर हिरोची एखादी गोष्टी निवडून, सोशल मीडियावर पोस्ट करून, सगळ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्नात असतात. काळ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पुण्यातील एका डॉक्टरचे मुलींच्या संरक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय मोहिमेबद्दल […]

अधिक वाचा..

वातावरण तापले! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर

मंगळवेढा: मराठा समाजाच्या ज्वलंत प्रश्नावरून मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांचे मौन समाज बांधवांना चांगलेच जाणवू लागले आहे. निवडणुका आल्या की ‘एक गठ्ठा मतांसाठी’ मराठा समाजाची आठवण काढणारे हेच नेते, आरक्षणासारख्या अस्मितेच्या प्रश्नावर मात्र अचानक ‘बहिरे’ का झाले आहेत. हा प्रश्न आता समाजामध्ये थेट विचारला जातो आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेला आरक्षणाचा लढा हा आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने…

  आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली नाही तर स्वेच्छेने.’, मोहन भागवतांनी केले स्वदेशीचे आवाहन मुंबई: संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत म्हणाले की, समाज आणि जीवनातील संतुलन हा धर्म आहे, जो आपल्याला कोणत्याही अतिरेकीपणापासून वाचवतो. भारताची परंपरा त्याला मध्यम मार्ग म्हणते आणि ही आजच्या जगाची सर्वात मोठी गरज आहे. ते म्हणाले की जगासमोर एक उदाहरण मांडण्यासाठी सामाजिक बदल […]

अधिक वाचा..

डबल टॅरिफनंतर अमेरिकेचा सर्वात मोठा यूटर्न, दिले मोठे संकेत

नवी दिल्ली: बुधवारपासून भारतीय आयातींवर 50% टॅरिफ लागू झाल्यानंतर आता अमेरिकेच्या भूमिकेत अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आणि दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही म्हटले आहे. अमेरिकेत भारतीय आयातींवर 25 टक्के Reciprocal टॅरिफ आणि रशियन तेल खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 25 टक्के असे एकूण 50% टॅरीफ लादल्यानंतर दोन्ही […]

अधिक वाचा..

तिरंगी मालिकेसाठी अफगाणिस्तानने केला संघ जाहीर; या 22 वर्षीय खेळाडूला मिळाली जागा

आशिया कप 2025 च्या आधी, 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान यूएईच्या यजमानपदाखाली तिरंगी मालिका खेळवली जाईल, ज्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ देखील सहभागी होतील. या तिरंगी मालिकेसाठी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये एकूण 17 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अफगाणिस्तान संघाला 29 सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध तिरंगी मालिकेत पहिला सामना खेळायचा […]

अधिक वाचा..

टेंभी नाक्यावर आनंद दिघेंनी सर्व सण-उत्सव सुरू केले, पण गणेशोत्सव नाही कारण…

ठाणे: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सण-उत्सवांची सुरुवात केली. टेंभी नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या तलाव पाळी जवळील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरू केला. या उत्सवांबरोबरच मलंग आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन सुरू केल्याने त्यांची प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होती. सर्व सण उत्सव सुरू करणाऱ्या दिघे […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुणे: गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. […]

अधिक वाचा..

कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे

मुंबई: कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केलं आहे. कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि […]

अधिक वाचा..

पालकमंत्री गोरे-आमदार कल्याशेट्टींमुळे मिळालेली मानेंची खुर्ची डळमळीत

दोन आमदार देशमुखांचा गुप्त करार सोलापूर: बाजार समितीत पुन्हा एकदा सत्ता समीकरणांचा खेळ रंगताना दिसतो आहे. पालकमंत्री गोरे व आमदार कल्याणशेट्टी यांच्या मदतीने सभापतिपदाची खुर्ची पटकावलेले माजी आमदार दिलीप माने यांचे स्थान आता डळमळीत होऊ लागल्याची चर्चा आहे. अविश्वासाच्या सावटाने बाजार समितीचे राजकारण तापले आहे. नाराज संचालकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील निवडणुकीत कट्टर […]

अधिक वाचा..

व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल 

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे. जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम […]

अधिक वाचा..