उद्धव ठाकरे यांच सरकार कशामुळ कोसळल; विजय वडेट्टीवार

मुंबई: एकनाथ शिंदे यांचं सरकार कशा पद्धतीने आलं याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी […]

अधिक वाचा..

जास्त बोलू नका नाहीतर…

मुंबई: नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. हिंदीसक्तीच्या अध्यादेश मागे घेतल्यावर ५ रोजी झालेल्या मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर टीका केली होती. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत थेट इशारा दिला आहे. शिंदेंना चोख प्रत्युत्तर मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता […]

अधिक वाचा..

काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

परभणी: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत असतानाच, आता परभणी जिल्ह्यातून काँग्रेसला हादरा देणारी एक मोठी माहिती समोर येत आहे. परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि जिल्हाप्रमुख, माजी आमदार सुरेश वरपूडकर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात […]

अधिक वाचा..

एका चुकीने १५ कोटींची संधी हुकली

मुंबई: एचडीएफसी बँकेकडून बोनस शेअर देण्यात येणार असल्याच्या चर्चा होत आहे. यामुळे एचडीएफसीचे शेअर खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर यामुळे शेअर बाजारातही खळबळ उडालीय. दरम्यान, एका फंड मॅनेजरनं त्याच्या स्मार्ट गुंतणुकीबाबत केलेला खुलासा चर्चेत आलाय. कम्प्लीट सर्कल वेल्थचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर असणारे गुरमीत चड्ढा गेल्या १५ वर्षांपासून दर महिन्याला एडचीएफसी बँकेचे […]

अधिक वाचा..

पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शुक्रवारी (दि.१८) एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीएम किसान योजनेच्या २० हप्त्याचं वितरण १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील कार्यक्रमात करण्यात […]

अधिक वाचा..

1 ऑगस्टपासून PhonePe, Google Pay, Paytm वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल

मुंबई: जर तुम्ही दररोज PhonePe, Google Pay किंवा Paytm सारख्या UPI अ‍ॅप्सचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवे नियम लागू होत असून, हे नियम तुमच्या दररोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत. NPCI ने जाहीर केल्या नवीन API गाईडलाईन्स UPI सेवा अधिक वेगवान, सुरक्षित […]

अधिक वाचा..

लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य सरकार देखील सर्वसामान्य […]

अधिक वाचा..

…अखेर त्या भोंदू बाबाचा पर्दाफाश छ. संभाजीनगरात अघोरी प्रकार उघड

संभाजीनगर: वैजापूर तालुका शिऊर गाव, छ. संभाजीनगर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.  येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ पगार नावाचा भोंदू बाबा अनेक महिन्यांपासून लोकांची फसवणूक करत होता. लग्न होत नाही, मूल होत नाही, भूतबाधा झाली आहे, अशा थापा मारून बाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. मंदिरात ढोलकी, मंत्रजाप आणि […]

अधिक वाचा..

विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार; प्रायश्चित म्हणून राजानीमा द्या

भाजपाने जे पेरले तेच उगवले; विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड; मवाली पोसले मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा […]

अधिक वाचा..

वर्षा देशपांडे यांच संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी वादावरून चांगलेच रान पेटले आहे. त्यातच एका मराठमोळ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या […]

अधिक वाचा..