अमली पदार्थ प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

तलवार, चॉपर, हॉकी स्टिक, गावठी कट्ट्याने हल्ला; चार जण जखमी मुंबई: अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकावर आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उलवा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी […]

अधिक वाचा..

महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न : अकोला आणि मध्यप्रदेशातील धक्कादायक घटनांनी समाज हादरला

अकोला: महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अकोला आणि मध्यप्रदेशातील दोन वेगवेगळ्या, मात्र तितक्याच धक्कादायक घटनांनी संपूर्ण समाज हादरून गेला आहे. विश्वासाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि सुरक्षेतील हलगर्जीपणा यामुळे निष्पाप महिला व मुलींना किती मोठी किंमत मोजावी लागते, हे या घटनांतून स्पष्ट झाले आहे. अकोल्यात महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार, धर्मांतराचा […]

अधिक वाचा..

कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका

मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिकबाबत सरकार कठोर; जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही चिपळूण: कोकणच्या निसर्गावर आणि जनतेच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आणि ठाम भूमिका घेतली आहे. चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपन्यांबाबत बोलताना, “कोकणात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ […]

अधिक वाचा..

मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान

रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र रत्नागिरी: कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग […]

अधिक वाचा..

काळाघोडा कला महोत्सवात ‘तिच्या जीवनाच्या चौकटी’ शिल्पाचे सादरीकरण

मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीने यंदाच्या काळाघोडा कला महोत्सवात “तिच्या जीवनाच्या चौकटी” हे संकल्पनात्मक शिल्प साकारले आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारलेले हे शिल्प, सिनेमाच्या पडद्यामागे मेहनत करणाऱ्या महिलांच्या योगदानाला समर्पित आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी कलाकृतीला भेट देऊन तिच्या सौंदर्यावर आणि संदेशावर आनंद व्यक्त केला. श्रीमती म्हसे पाटील […]

अधिक वाचा..

राजपाल यादवांना मोठा धक्का! 4 फेब्रुवारीपर्यंत सरेंडरचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

नवी दिल्ली: चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या वारंवार दिलेल्या संधी आणि आश्वासनांनंतरही ठरलेली रक्कम न भरल्याने, 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राजपाल […]

अधिक वाचा..

गेल्या पाच वर्षांत देशात किती सरकारी शाळा बंद? लोकसभेत प्रश्न, शिक्षण मंत्र्यांनी दिले आकडे

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत देशभरातील सरकारी शाळांमध्ये काही प्रमाणात बदल झाला असून, अनेक शाळा बंद किंवा विलीन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. या आकडेवारीमुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभेत उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बिहारचे […]

अधिक वाचा..

इंदुरीकर महाराजांचे परखड वक्तव्य; तरुणांना ‘यूज अँड थ्रो’पासून सावध राहण्याचं आवाहन

अकोला: अकोल्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत कीर्तन करत समाजातील विविध प्रश्नांवर परखड भाष्य केलं. तरुणाई, शिक्षण व्यवस्था, दंगली, प्रेमप्रकरणं आणि सामाजिक वास्तव यावर त्यांनी थेट शब्दांत मत मांडलं. तरुणांना उद्देशून बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका. तुमचा वापर फक्त ‘यूज अँड […]

अधिक वाचा..

व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा; ‘संविधान पाळू शकत नसाल तर भारत सोडा’

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. या धोरणामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर गदा येत असल्याचा गंभीर मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना व्हॉट्सअॅपचे गोपनीयता धोरण “शोषणकारी” असल्याचा आरोप केला. केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणेच […]

अधिक वाचा..

अपंगत्व नसताना दिव्यांग लाभ; गुन्हा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत राज्यातील पहिली कारवाई

सांगली: लाक्षणिक अपंगत्व नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेतील लाभ घेतल्याप्रकरणी ईश्वरपूर (जि. सांगली) येथील निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ राजराम भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. शासकीय, निमशासकीय सेवा तसेच विविध योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व […]

अधिक वाचा..