मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात स्थळे शोधून दोष दूर करणार; देवेंद्र फडणवीस 

मुंबई: मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान महामार्गांवरील वाहन अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी पोलिसांनी हद्दीचा प्रश्न निर्माण न करता तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव […]

अधिक वाचा..

छगन भुजबळ यांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्र्यांची उडाली भंबेरी; सभागृहात हशा…

मुंबई: सरकारने एकूण किती डास पकडले..? डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले..? यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का..? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची अक्षरशः भंबेरी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

…तर मुख्यमंत्री सुध्दा थेट जनतेतून निवडून द्या; अजित पवार

मुंबई: थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत मनी आणि मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार नाही. थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा तर उर्वरीत बहुसंख्य सदस्य दुसऱ्या विचाराचे असल्यास शहरांच्या विकासाला खीळ बसते असे सांगत विरोधी […]

अधिक वाचा..
ncp - shivsena

शिवनसेनेचे डॉ. सुभाष पोकळे राष्ट्रवादीत जाणार का?

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे राष्ट्रवादीत जाणार का? या विषयीच्या चर्चेला बेट भागात उधान आले आहे. बेट भागात राष्ट्रवादी पक्षात गावडे व घोडे असे परस्परविरोधी दोन गट तयार झाले आहेत. दोन्हीही जिल्हा परीषद सदस्य पदाची निवडणुक लढवण्यासाठी सज्ज झाल्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला दयायची हा पक्षश्रेष्टींकडे मोठा पेच तयार झाला […]

अधिक वाचा..
grampanchayat

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर; थेट जनतेतून…

मुंबई: राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे […]

अधिक वाचा..
DamuAnna Ghode Marriage

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दामुशेठ घोडे यांच्या विवाहाची चर्चा…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): टाकळी हाजी सह माळवाडी, सरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीवर वर्चस्व मिळवून बेट भागाचे किंगमेकर ठरलेले दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर विरोधी पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..
Pune ZP Election

झेडपी निवडणूक! शिरुर तालुक्यातील गटनिहाय यादी पुढीप्रमाणे…

पुणेः पुणे जिल्हा परिषद निवडणूकी आरक्षणाची सोडत आज (गुरुवार) जिल्हा परिषद पुणे येथे काढण्यात आली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत पार पडली. इतर मागास वर्ग व अनुसूचित जाती जमाती महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर हरकती घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज आरक्षणाची सोडत […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

कोणतेही सरकार हे कायम नसतेच: अजित पवार

मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात आमच्यासोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरपंचांवर राजीनाम्यासाठी दबाव सत्र

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच अनुसिचीत जाती जमातीचे आरक्षण सरपंच पदासाठी जाहीर झाले अन सरपंच पदी रमेश गडदे यांची वर्णी लागली असताना आता सध्या सरपंच रमेश गडदे यांच्यावर सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने राज्यातील राजकारणानंतर आता गावातील राजकारणात खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..
SARPANCH

बेट भागात नव्याने स्थापण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु…

शिरुर: शिरुर तालुक्यात टाकळी हाजी व जांबुत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होवून नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी अशी नवीन स्वतंत्र गावे तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या टाकळी हाजी, जांबूत सह नव्याने तयार झालेल्या या ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. टाकळी हाजी व जांबुत येथील पहिल्या कार्यकारी मंडळाचा […]

अधिक वाचा..