दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बोर्डाचे कडक नियंत्रण
P सोलापूर: इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारीपासून, तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक भरारी पथकाला किमान चार शाळांना भेटी देणे बंधनकारक असून, त्या शाळांतील […]
अधिक वाचा..