विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या १०वी (SSC) आणि १२वी (HSC) परीक्षांचे प्राथमिक वेळापत्रक जाहीर केले आहे. Maharashtra HSC Board Exam 2026 – बारावी परीक्षांचे वेळापत्रक लेखी परीक्षा: १० फेब्रुवारी २०२६ → १८ मार्च २०२६ पर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी मूल्यांकन आणि अंतर्गत मूल्यमापन: २३ जानेवारी २०२६ → […]

अधिक वाचा..

12 वी नंतर तालुक्याच्या ठिकाणी शिकत असाल तर मिळेल थेट 38,000 रुपये अनुदान

संभाजीनगर: बारावी नंतर तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुवर्णसंधी आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना राहणे आणि जेवण यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी सरकारकडून थेट 38,000 रुपये वार्षिक अनुदान दिले जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. कोणाला मिळेल फायदा इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना कोष्टी, माळी, तेली, धनगर, कुणबी, […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी व CET निकाल लागूनही अद्याप प्रवेश सुरू नाही

राज्य शासनाच्या गलथान कारभारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त इशारा मुंबई: राज्यातील दहावी व बारावीचे निकाल लागून दीड महिना उलटून गेला असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अनेक CET परीक्षांचे निकालही महिन्याभरापूर्वी जाहीर झाले आहेत. तरीदेखील, अकरावी, तंत्रनिकेतन पदविका, पॉलिटेक्निक, ITI व 20 हून अधिक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा एकही टप्पा पूर्ण झालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर व […]

अधिक वाचा..

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा 

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत. पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत. चला जाणून […]

अधिक वाचा..

१२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोर्सेस कोणते?

२०३० पर्यंत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक मागणी संभाजीनगर: १२ वीचा निकाल लागलाय! आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे करिअर निवड. योग्य निर्णय घेतल्यास पुढचं आयुष्य यशस्वी होऊ शकत. तुमच्या आवडीसह पगाराचाही विचार करणे तितकेच गरजेचे आहे. चला तर पाहूया, १२ वी नंतर कोणते कोर्सेस निवडावेत जे तुम्हाला चांगले वेतन आणि भविष्य देतील. विज्ञान शाखेनंतरचे टॉप कोर्सेस (High […]

अधिक वाचा..

बारावीनंतर काय करायचे? जाणून घ्या जास्त पगाराचे कोर्सेस आणि संधी

संभाजीनगर: बारावी झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो – आता पुढे काय? चिंता करू नका! तुमच्यासाठी घेऊन आलोय काही असे कोर्सेस जे तुमचं करिअर घडवतील आणि चांगली कमाई देऊ शकतील. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी – B.Tech कोर्स कालावधी: 4 वर्षे शाखा: IT, Computer Science, Electronics, Mechanical, Civil, AI & ML स्किल्स: गणित, लॉजिकल थिंकिंग, टेक्निकल ज्ञान कोठे शिकता […]

अधिक वाचा..

बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..

दहावी-बारावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा – शासनाचा निर्णय लवकरच

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे. महत्त्वाचे बदल: शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होणार २०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल. परीक्षेच्या […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेत अवघ्या 32 वर्षांनी भरला दहावी बारावीचा वर्ग…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत 1990- 1992 इयत्ता दहावी- बारावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी एका आगळ्या वेगळया अशा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. 70 ते 89 वयोगटातील गुरुजनांचे बँड व तुतारीच्या गजरात स्वागत केले. गुरुजनांच्या आगमनाने सारे वातावरण भारावून गेले. फुलांच्या पायघड्यांवरुन शिक्षक येताना प्रत्येकाने नमस्कार करुन त्यांचे […]

अधिक वाचा..