बेकायदा धर्मांतर रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ विधेयक विधानसभेत

मुंबई: बेकायदा व सक्तीच्या धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत मांडले. राज्य मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात या विधेयकाला मंजुरी दिली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचा उद्देश व प्रमुख तरतुदींची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचा कायदा […]

अधिक वाचा..

बाबा वेंगांची 2026 मधील आर्थिक संकटाची भविष्यवाणी चर्चेत; सोनं-चांदी ठरणार सुरक्षित गुंतवणूक

जगभरात संभाव्य आर्थिक संकटाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली असून यामागे प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भाकितांचा उल्लेख होत आहे. त्यांच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पैशांची टंचाई निर्माण होणार असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या संकटाच्या काळात सोनं, चांदी आणि तांबं या धातू सुरक्षित गुंतवणूक ठरतील, असं बाबा वेंगांनी भाकीत केलं […]

अधिक वाचा..

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’द्वारे एमएसएमई निर्यातीला नवी चालना

मुंबईत दोन दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा मुंबई: राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राची कार्यक्षमता व उत्पादकता वाढवून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) व निर्यात प्रचालन उपक्रमांच्या माध्यमातून निर्यातवृद्धीस चालना देण्यावर या उपक्रमात विशेष भर राहणार आहे. मुंबई […]

अधिक वाचा..

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

मुंबई: राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम,एस,एम,ई,) क्षेत्राच्या कार्यक्षमता व उत्पादकतेत वाढ करून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ या जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) व निर्यात प्रचालन उपक्रमांद्वारे निर्यातवृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबई उपनगरासाठी 2 फेब्रुवारी 2026 […]

अधिक वाचा..

बाबा वेंगांचे भाकित! २०२६ आठ राशींसाठी लाभदायी व शुभ वर्ष

मुंबई: नववर्ष २०२६ सुरू होताच ज्योतिषविश्वात राशीभविषय चर्चा रंगली आहे. धनु राशीत ग्रहांची स्थिती आणि मकर राशीत तयार झालेला चतुर्ग्रही योग या काळात अनेक शुभ योग आणि राजयोग निर्माण होण्याचे संकेत देत आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, गुरूची गती आणि राहू-केतूंचे गोचर केवळ वैयक्तिक राशींवरच नाही तर देश-दुनियावरही परिणाम करू शकतात. जगप्रसिद्ध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, […]

अधिक वाचा..

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची घोषणा

मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करताना भरणे म्हणाले की, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची […]

अधिक वाचा..

…तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायच

मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे. मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं. […]

अधिक वाचा..

मेट्रोचे सर्व टप्पे 2026 च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरिता खुले होतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेट्रो मार्ग-4 व 4 अ, टप्पा-1, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न ठाणे: मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो 11 या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ही 58 किमी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार […]

अधिक वाचा..

जुनी पेन्शन २०२६ पासून पुनर्संचयित होणार! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. २०२६ पासून जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा झाली आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता प्रत्येक कर्मचाऱ्याची सर्वात मोठी चिंता म्हणजे निवृत्तीनंतरचे उत्पन्न जुनी पेन्शन योजना (OPS) ही चिंता कमी करायची परंतु OPS बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती आता पुन्हा OPS लागू झाल्याने […]

अधिक वाचा..