महाराष्ट्र शासनाच्या ‘मुद्रांक शुल्क अभय’ योजनेचा लाभ घ्या; अनिल जगताप

शिरुर (अरुणकुमार मोटे) शासनाने दि 1 जानेवारी 1980 ते दि 31डिसेंबर 2020 या कालावधीतील निष्पादित (सही केलेला) केलेले नोंदणीकृत व अनोंदणीकृत दस्तऐवजांसाठी मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना जाहिर केली आहे. सदर योजनेचा संबंधित सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरुरचे दुय्यम निबधंक अनिल जगताप यांनी केले आहे.   यामध्ये सर्व प्रकारचे दस्तऐवज खरेदीखत, विक्री […]

अधिक वाचा..

एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागामार्फत आवाहन

शिरुर (अरुणकुमार मोटे): कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन द्वारा प्रायोजित एक रुपयात पीक विमा योजनेत शिरूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने शिरूर तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा मिळण्यासाठी पीक विमा उतरवण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप हंगाम असूनही जुलै […]

अधिक वाचा..

गर्भवती महिलांना मिळणार मोफत उपचार; केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेच्या असा घ्या लाभ…

संभाजीनगर: शहरी भाग असो की ग्रामीण भाग, सरकारी योजनांचा लाभ सर्वत्र पोहोचवला जात आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदे देत आहे. विमा, पेन्शन, घर, बेरोजगारी भत्ता, शिक्षण, रेशन योजना अशा अनेक योजना ते चालवत आहे. अशीच एक योजना गरोदर महिलांसाठी चालवली जात असून तिचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना. या योजनेअंतर्गत गरोदर […]

अधिक वाचा..

सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करावी

भोपाळ: देशामध्ये गेल्या पाच सहा वर्षात खेळासाठी अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी आपल्या देशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी वैयक्तिक रित्या भेट घेत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले आहे आणि खेळाडूंना काहीही कमी पडणार नाही याची हमी दिली आहे आता खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमी कामगिरी केली पाहिजे असे आवाहन केंद्रीय […]

अधिक वाचा..

आण्णापूरमध्ये शासन आपल्या दारी अभियान, नागरीकांनी योजनांचा लाभ घेण्याचे नायब तहसिलदार यांचे आवाहन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आण्णापूर, निमगाव भोगी, मलठण, आमदाबाद, रामलिंग, सरदवाडी, कर्डिलवाडी या गावांसाठी एकत्रीतपणे तहसिल प्रशासनाच्या सहकार्यातून व सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या पाठपुराव्यातून ‘शासण आपल्या दारी ‘ या उपक्रमातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप, मौजे आण्णापूर या गावात बुधवार (दि. ७) रोजी विविध विभागांच्या योजनेचा लाभ नागरीकांना मिळणार आहे. १ )निराधार वयोवृद्ध विधवा […]

अधिक वाचा..