पाठदुखीची कारणे आणि ती कशी टाळायची

पाठदुखीचा त्रास सर्वात सामान्य आरोग्य समस्या आहे. पहिल्या पाठदुखीचा परिणाम कोणत्याही वयोगटातील लोकांवर होऊ शकतो. सुदैवाने, अशी काही सोपी तंत्रे आहेत, जी आपण पाठीच्या दुखण्याचे सामान्य कारण टाळण्यासाठी वापरू शकता. या लेखामध्ये ते तंत्रे सांगितली आहे आणि त्याद्वारे आपण सध्या अनुभवत असलेल्या पाठदुखीचा त्रास देखील कमी कसा करता येईल हे समजून घेऊ शकता. पाठदुखीची कारणे […]

अधिक वाचा..

क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे

आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर असंख्य टिप्स, आणि उपाय सापडतात. मात्र, बऱ्याचदा या लेखांचे मथळे इतके आकर्षक आणि आश्वासक असतात की, आपल्याला ते वाचल्याशिवाय राहवत नाही. हेच क्लिकबेट मथळे आहेत. हे मथळे वाचकांना क्लिक करण्यासाठी भुरळ घालतात, पण त्यात बहुतेक वेळा तितकासा महत्त्वाचा किंवा खरा मजकूर नसतो. क्लिकबेट म्हणजे ऑनलाइन वापरकर्त्यांना एखाद्या लिंकवर […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

हिवाळा आला की, शरीराला जास्त विश्रांती हवी असते. शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे शरीर उबदार राहावे म्हणून कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते. हे कॅलरीयुक्त पदार्थ अनेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात. कोलेस्ट्रॉल हा एक फॅटी पदार्थ आहे, जो रक्तात असतो. अति प्रमाणात रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू […]

अधिक वाचा..

Heart Attack टाळायचा असेल तर रोज खा स्वयंपाकघरातला ‘हा’ पदार्थ

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलती लाइफस्टाईल म्हणजे एका जागी जास्त वेळ बसून काम करणे, शरीराची जास्त हालचाल न करणे, फास्ट फूड खाणे यामुळे लोकांच्या शरीरात हाय कोलेस्टेरॉल खूप वाढत आहे. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीरात जमा झालेल्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि त्यामुळे शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा सरळीत होत नाही. याच कारणानं […]

अधिक वाचा..

अंडी-चिकन सोडा हे 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा 

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी शाकाहारी आहाराने तुम्ही स्नायू मजबूत करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर चिंता नका करू. शाकाहारी आहारात प्रथिने देखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी या चुका टाळा 

भरपूर व्यायाम करून तसेच योग्य आहार घेऊन देखील बऱ्याच जणांचे वजन कमी होत नाही. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, तरी देखील म्हणावा तसा फायदा होत नाही. नक्कीच आपण काही चुका करत असातो, त्यामुळे वजन कमी होत नाही. खालील चुका टाळा कॅलरी योग्य पद्धतीने न घेणे बऱ्याच वेळा आपण भरपूर व्यायाम करून विचार करतो […]

अधिक वाचा..

गुंठेवारी धारकांनो गुंठेवारी नियमित करून दंडात्मक कारवाई टाळा

संभाजीनगर: ज्या नागरिकांनी गुंठेवारी भूखंड खरेदी केले आहेत किंवा अशा भूखंडांवर बांधकाम केले आहे, त्यांनी आपल्या मिळकतीचे गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण करून घ्यावे. अन्यथा अशा मिळकती अनधिकृत मानून महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. म्हणून सर्वांनी वेळेत नियमितीकरण करून घेण्याचे आवाहन छ. संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले आहे. गुंठेवारी म्हणजे काय? गुठेवारी ही […]

अधिक वाचा..

प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची

घरात पाळीव प्राणी ठेवताना त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः त्यांना कशामुळे कोणते आजार होऊ शकतात. कोणत्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो. पाळीव प्राण्यांनाही कर्करोगासारखा दुर्धर आजार होऊ शकतो. याबद्दल अनेकांना कल्पना नाहीये. पण, पाळीव प्राण्यांना हा आजार होतो. त्याची कारणे काय असतात आणि लक्षणे कोणती दिसतात. कॅन्सरचे प्रकार आस्ट्रीयो, सार्कोमा, कार्सिनोमा, लिम्फोमा, मॅलेनोमा, लायपोमा […]

अधिक वाचा..

मोबाइल वापरताना ३ चुका टाळा, पँटच्या खिशात, उशीखाली मोबाईल ठेवत असाल तर जन्मभर पस्तावाल 

मोबाइल फोन तर सगळेच वापरतात. आत्ताच्या काळात मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा आणि मोबाइल फोन असं म्हणावं लागेल. कारण त्याच्याशिवाय आपण आता राहूच शकत नाही. त्याचे फायदे तोटे हा मुद्दा येतच नाही. त्याची गरज प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आहे. एकमेकांशी संवाद साधणं मोबाइलमुळे शक्य झाले आहे. आत्ताही तुम्ही मोबाइलवरतीच ही माहिती वाचत असाल. […]

अधिक वाचा..