थंडीत दवाखान्याची चक्कर टाळायची असेल तर करा तुळशीचा वापर, होतील आश्चर्यकारक फायदे 

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला […]

अधिक वाचा..

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खाव

वजन कमी करण्यासाठी जेव्हा लोक हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात आधी आहारातून साखर हटवतात. जितकं होईल तितकं कमी कमी साखरेचं सेवन करतात. साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाहीत तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळतात. जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. खासकरून जेव्हा गोड […]

अधिक वाचा..

डायबिटीस कशामुळे होतो, डायबिटीस होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे. स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो. या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात बाहेरचं खाऊन वाढतो आजारांचा धोका, जाणून घ्या काय खाण टाळाल

हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल […]

अधिक वाचा..

वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील कृती टाळाव्यात

1) जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे. 2) आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 3) आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 4) आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. 5) झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा

थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी – खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या […]

अधिक वाचा..

आपण आजारी पडु नये यासाठी काय करावे

हे करा  आंघोळी पूर्वी मालिश करणे. कोणत्या प्रकृती साठी आणि कोणत्या ऋतू मध्ये कोणता तेल वापरायचा, मालिश कशी आणि कधी करायची असा सर्व अभ्यास योग्य माहिती असायला हवी. दात घासण्यासाठी कोलगेट, पेप्सोडेन्ट ऐवजी आयुर्वेदिक दंतमंजन वापरायला हवं.उदा. दंतकांती, विको..तसेंच कधी कधी लिंबाच्या झाडाच्या काडी ने दात साफ करावे. कमीत कमी 5 जास्तीत जास्त 30 मिनिटे […]

अधिक वाचा..

प्रोटीन ची कमतरता भासू नये यासाठी स्वयंपाकघरातील हे पदार्थ रोज खा…

शक्तिशाली प्रोटीनयुक्त पदार्थ बिन्स असलेल्या भाज्या:- दररोज बिन्स असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. हार्वर्ड मेडिकल हेल्थनुसार, बीन्स असलेल्या भाज्यांमध्ये प्रोटीनचा खजिना दडलेला आहे. एक कप बिन्स असलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीराला १५ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. इतकेच नाही तर बीन्समध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, फोलेट, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज यांसारख्या घटकांचा समावेश असतो. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी […]

अधिक वाचा..

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती…

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे  १) सतत पॉझीटीव्ह:- कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं. उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर […]

अधिक वाचा..

औषध घेताना या चुका करण पडू शकत महागात, जाणून घ्या काय खाण टाळावे…

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकवेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही […]

अधिक वाचा..