गुळ आणि जिऱ्याचं पाणी प्यायल्यास काय होतं? फायदे वाचाल तर रोज प्याल

फार पूर्वीपासून गुळाला आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. गुळामधील औषधी गुणांमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. अशात गूळ आणि जिरं एक करून वापरलं तर आरोग्याला वरदान ठरेल असं औषध तयार होतं. गूळ आणि जिऱ्याचं पाणी आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतं. अशात ड्रिंकचे फायदे आणि ते कसं तयार करावं हे […]

अधिक वाचा..

दिवसभरात किती पाणी प्यावे आणि त्याचे फायदे काय

दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. सामान्यतः २.५ ते ३.५ लिटर (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पाणी पिण्याचे फायदे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते  युरीन व घामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते. हजम प्रक्रिया सुधारते  अन्न पचण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला […]

अधिक वाचा..

या ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन

दालचीनीला मसाल्यांचा राजा म्हटलं जातं. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दालचीनी पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. खासकरून काही लोकांना यापासून अधिक फायदे होतात. दालचीनीचं पाणी हा एक सरळ, सोपा आणि नॅचरल उपाय आहे. कुणासाठी फायदेशीर दालचीनीचं पाणी १) डायबिटीसचे रूग्ण: जर तुम्हाला […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. हृदयविकारावर नियंत्रण ठेवते ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून […]

अधिक वाचा..

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. तणाव आणि थकव्यापासून आराम गरम पाण्यात […]

अधिक वाचा..

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदू पर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात. गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे, कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर […]

अधिक वाचा..

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

हेल्दी स्किन दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो. सांध्यांना आराम दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. वजन कमी करण्यास सहाय्यभूत दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची नक्की खा; आरोग्यदायी फायदे समजल्यावर व्हाल चकीत

वेलची हा स्वयंपाक घरात महत्त्वाची मानली जाते. याचा उपयोग फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो असं नाही तर आरोग्याविषयक अनेक समस्यांवरही ती गुणकारी ठरते. विशेषतः जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी २ वेलची खाल्ल्यात तर त्याचे तुमच्या शरीराला चकीत करणारे फायदे होऊ शकतात. आयुर्वेदात वेलचीला ‘क्वीन ऑफ स्पाइसेस’ म्हणजेच ‘मसाल्यांची राणी’ म्हटलं जातं, जी अनेक औषधी गुणधर्मांनी […]

अधिक वाचा..

रोज अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे काय

तुम्ही शहरात राहा किंवा खेड्यात राहा, हल्लीची जीवनशैली सपाटून बदलून गेली आहे. प्रत्येकाचं जीवन हे धकाधकीचं झालं आहे. त्यामुळेच आता शरीर आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी रोज योगा आणि प्राणायाम करणं आवश्यक झालं आहे. प्रत्येक प्राणायामाचे फायदे वेगवेगळे असतात. त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचे प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम. अनुलोम-विलोम प्राणायामाचे फायदे काय आहेत? हा प्राणायाम कधी करायचा असतो. अनुलोम-विलोम प्राणायाम […]

अधिक वाचा..