दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा उपचार करीत असताना आपण श्‍वास रोखून धरतो. श्‍वासाचा वापर करून मानसिक अस्थिरता कमी करण्या सोबतच वेदनेची तीव्रता कमी करता येते. श्‍वास ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती चालू राहण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असे आपल्याला वाटते; पण याच विचारातून आपण […]

अधिक वाचा..

विड्याचे पान खाण्याचे फायदे

जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते. पानात मधुमेह विरोधी, हृदय व रक्तवाहिन्या संबंधी, दाहक विरोधी, व्रण विरोधी आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात १.३ मायक्रोग्रॅम आयोडीन, ४.६ मायक्रोग्रॅम पोटॅशियम, […]

अधिक वाचा..

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते. भाजलेल्या हरभऱ्याचा वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करावा. याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय हाडांना निरोगी ठेवण्यास मदत होते. हृदयासाठीही ते फायदेशीर आहे. पोटाची समस्या असो किंवा वाढलेल्या वजनाची समस्या, भाजलेले हरभरे खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त शिवभक्त गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणं पसंत करतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातूही रुद्राक्षाला खूप फायदेशीर मानलं जातं. बऱ्याच लोकांना माहीत नाही की, रुद्राक्षाचं पाणी प्यायल्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ समोर आला […]

अधिक वाचा..

मध चेहऱ्यावर लावण्याचे फायदे 

मध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर कोमट पाण्यामध्ये एकत्र करून मध आणि लिंबूरस घेतला तर व्यक्तीच्या शरीराला अनेक फायदे होतात. पण आज आम्ही तुम्हाला मधाच्या ब्युटी टिप्स सांगत आहोत ज्यांच्या बद्दल यापूर्वी तुम्ही कधी ऐकले नसेल. मध आरोग्याला चांगले ठेवण्याच्या सोबतच आपली सुंदरता देखील वाढवण्यासाठी मदत […]

अधिक वाचा..

दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे

दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात; विशेषत: महिलांसाठी. तज्ज्ञ सांगतात, दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत, जे हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करतात. तसेच, दालचिनी मधील वाईट जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म दह्याच्या सुखदायक प्रभावांसह एकत्रितपणे त्वचेचा संपूर्ण पोत सुधारण्यास मदत करू शकतो. परंतु, हे कार्य कसे घडते हे समजून घेणे आणि […]

अधिक वाचा..

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे

लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात. हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत. कोथिंबीर १) पचनशक्ती वाढते कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या […]

अधिक वाचा..

तुळशीचे केसांना होणारे फायदे

केस गळणं, केसांना फाटे फुटणं, केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. यासाठी घरगुती उपायात तुळशीचा वापर करावा. तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो, इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यास मदत होते. जर केस फारच विरळ झाले असतील, तर त्यावर तुळशीचा वापर करुन केसांची लांबी वाढवू शकता. तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत […]

अधिक वाचा..

लसूण खाण्याचे उपयोग

१) कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात . २) लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात. ३) बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा. ४) गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो . ५) किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर […]

अधिक वाचा..

रात्री जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किती अंतर असायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय

रात्री जेवण आणि झोप यामधील योग्य अंतर किमान 2 ते 3 तास असावे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. का हे अंतर ठेवणे गरजेचे आहे 1) पचन सुधारते (Digestion सुधारते): जेवण झाल्यावर लगेच झोपल्यास अन्न नीट पचत नाही. पचनक्रियेस वेळ मिळावा म्हणून 2-3 तास थांबणे महत्त्वाचे असते. 2) अॅसिडिटी आणि गॅस कमी होतो: जेवणानंतर लगेच झोपल्यास अन्नपचन […]

अधिक वाचा..