एम.फील. अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू; चंद्रकांत पाटील

मुंबई: एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले होते. या निवेदनावर आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे चर्चा झाली. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) च्या (दि. 5) सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार, अध्यापकांना कॅस चे लाभ देण्याबाबत […]

अधिक वाचा..

काळी मिरी खाण्याचे महत्त्वाचे फायदे जाणून घ्या…

काळी मिरी:- आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे […]

अधिक वाचा..

हिरवे हरभरे खाण्याचे फायदे

आजही खेड्यापाड्यात लोक हरभर्‍याची डाळ मोठ्या उत्साहाने खातात. हिरवे हरभरे हे प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात शरीराची कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे सर्दी, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो. हिरवा हरभरा शरीराचे वजन वाढविण्यावर देखील परिणाम दर्शवतो. यामध्ये असलेले फोलेट मूड स्विंग, […]

अधिक वाचा..

स्रियांच्या आरोग्यासाठी गुणकारी सीताफळ

स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरुन येते. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये […]

अधिक वाचा..

किवी खाण्याने आरोग्यासाठी होणारे फायदे…

कमी कॅलरीज असणारे १ पौष्टिक फळ म्हणून किवी ओळखले जाते.यामध्ये फोलेट, पोटॅशियम देखील आढळतात. चला तर मग जाणून घेऊ किवी खाण्याचे फायदे… रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी १ किवी फळ खाल्ले तर आरोग्यासाठी चांगले असते. किवी फळामध्ये व्हिटॅमिन ई व अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात.यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. किवी […]

अधिक वाचा..

शेपूची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. म्हणून त्या खाव्यात असे कितीही सांगितले तरी पालेभाज्यांमध्ये असलेली शेपूची भाजी मात्र अनेकजण खायला बघत नाही. कारण ती खाल्यानंतर सतत करपट ढेकर येत राहतात. पण केवळ वासामुळे जर तुम्ही भाजी खात नसाल तर तुम्हाला कदाचित या भाजीचे फायदे माहीत नाहीत. अगदी थोडीशी शेपूची भाजी जरी तुम्ही खाल्ली तरी तुम्हाला त्याचा फायदा […]

अधिक वाचा..

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे पुरुषांना अनेक फायदे होत असल्याचं दिसून आलं आहे. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर, अँझायम, ॲमिनो ॲसिड यासारखे अनेक आरोग्यपूर्ण घटक असतात. त्याचप्रमाणे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. जाणून घेऊया, नेमक्या कुठल्या समस्या त्यामुळे दूर होऊ शकतात. १) पोटावरील अतिरिक्त चरबी वाढलेलं पोट ही बहुतांश पुरुषांची […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिण्याचे फायदे

१) गरम पाणी नियमितपणे प्यायल्याने मेटाबॉलिक रेट म्हणजेच चयापचय क्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे अधिक चांगल्या पद्धतीने पचन होते. २) गरम पाण्यासोबत अनेक औषधी घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. यामुळे औषधी शरीरात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण वाढतं. ३) चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहार पद्धतीमुळे शरीरावर सूज येते. यालाच आपण इन्फ्लामेशन म्हणतो. ही सूज कमी करण्यासाठी गरम […]

अधिक वाचा..

केळीच्या पानाचे आरोग्यदायीही महत्त्व

केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. ज्यांचे लग्न जमत नाही, अशा कुमारिकांनी केळीच्या झाडाची पूजा करावी असे बोलतात. वास्तुशास्त्रानुसार केळीचे झाड घराच्या समोर लावणे शुभ असते. केळीच्या पानात जेवल्याने अनेक फायदे आहेत. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली पोषकतत्वे अन्नात मिसळतात. ती शरीरासाठी चांगली असतात. ज्यांना डाग, खाज, पुरळ, फोड याचा त्रास आहे […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याचे अनेक फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..