मुंबईच्या ‘लालपरी’ची वेदना! बेस्टच्या निवृत्त कामगारांना न्याय कधी?

मुंबई: मुंबईची ओळख म्हटलं की लोकलसोबत डोळ्यांसमोर उभी राहते ती लाल रंगाची बेस्ट बस. पावसात, पूरस्थितीत, दंगलीत, महामारीत आणि संकटाच्या प्रत्येक काळात मुंबईकरांना आधार देणारी ही सेवा आज स्वतःच आर्थिक, प्रशासकीय आणि नैतिक संकटात अडकलेली दिसते. दुर्दैव म्हणजे, ज्यांनी आयुष्यभर ही व्यवस्था खांद्यावर वाहिली, त्या हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना आज आपल्या हक्काच्या पैशांसाठी दारोदार फिरावे लागत […]

अधिक वाचा..

शेंगदाणा, मोहरी, सनफ्लॉवर की खोबरेल तेल, रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगल

आपल्या आहारातलं तेलाचं प्रमाण हा आता जवळपास सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण त्या तेलावरच तुमची तब्येत बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळेच आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल खावं, ते तेल खाण्याचे फायदे- तोटे कोणते, तेल किती प्रमाणात खावं, असे कित्येक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात त्याच प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली ही खास उत्तरं […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

सरकारची कोणती योजना तुमच्यासाठी Best आहे? असे पहा

संभाजीनगर: आपल्या देशात केंद्र आणि राज्य सरकार मिळून दरवर्षी हजारो योजना राबवतात. पण माहितीअभावी अनेक लोकांना त्याचा लाभ मिळत नाही, पण आता तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता की तुमस्यासाठी सरकारची कोणती योजना BEST आहे सरकारी योजना म्हणजे काय सरकारकडून नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, गृह, उद्योजकता इ. क्षेत्रांमध्ये आर्थिक मदत, सुविधा किंवा सवलत देणारे कार्यक्रम. […]

अधिक वाचा..

मातंग समाजाच्या कल्याणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुंबई: मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण केल्यावर सर्वोत्तम करिअर पर्यायांची निवड करा 

संभाजीनगर: 12वीचा निकाल लागला आहे आणि आता पुढे काय करायच. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य वाटा खुल्या आहेत. पूर्वी विज्ञान म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनिअर इतकंच मानलं जायचं. पण आता तंत्रज्ञान, संशोधन, पर्यावरण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक हाय इन्कम क्षेत्रांमध्ये करिअरची दारे उघडली आहेत. चला जाणून […]

अधिक वाचा..

मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल

माेहरीचं तेल आणि हिंग यांचा एकत्रित वापर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. पचनापासून ते केसांची वाढ चांगली होण्यापर्यंत त्याचे कित्येक वेगवेगळे उपयोग आहेत मोहरीचं तेल आणि हिंग एकत्रित करून स्वयंपाकात वापरल्याने पचनाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतात. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरणे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालणे असा एक उपाय तुम्ही करू शकता. मोहरीचं तेल थोडं […]

अधिक वाचा..

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा बेस्ट उपाय, जाणून घ्या सेवनाची पद्धत

कोलेस्ट्रॉलमध्ये खजूर-लसूण खाण्याचे फायदे खजूर हाय बीपीच्या रूग्णांसाठी फार चांगलं असतं. कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं. तसेच खजूरमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो. तसेच यातील अ‍ॅंटी ऑक्सिडेंटने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. कच्चा लसूण खाल्ल्याने काय होत लसणामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे […]

अधिक वाचा..

नाशिकच्या पोलीस अकॅडमीत शिरुरचा झेंडा, अभिजीत काळे बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव शिरुर (सतिश डोंगरे): नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) प्रशिक्षण बॅच-१२२ मध्ये महाराष्ट्रातील ४९३ प्रशिक्षणार्थींन मधून शिरुर तालुक्यातील निमोणे येथील अभिजीत काळे हा पहिला आला. त्यास ‘बेस्ट ऑल राऊंडर कॅडेट’ हा बहुमान मिळाला आहे. शिरूर तालुक्याला पहिल्यांदा हा बहुमान मिळाला आहे. शनिवारी नाशिक येथे पार पडलेल्या […]

अधिक वाचा..

उत्तम करीअर म्हणजे काय?

मुंबई: उत्तम करिअर करण हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकत का? असा सवाल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचार करु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाच सहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळू शकतात. अमुकच […]

अधिक वाचा..