असे वाढवा शरीरातील रक्ताचे प्रमाण…

जर तुम्हाला सातत्याने थकवा येत असेल, दम लागत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल. तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे. 1) ग्लासभर पाण्यात लिंबू पिळा. त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या. 2) रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. 3) दररोज सफरचंदाचा एक ग्लास रस प्यायल्यास उत्तम किंवा सफरचंदाच्या रसामध्ये बिटाचा रस आणि मध […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रांजणगाव MIDC पोलीसांची रक्तदानाची सेंच्युरी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन ” रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पोलीस निरीक्षक मांडगे यांनी याबाबत दि.10 ऑगस्ट रोजी महिला दक्षता कमिटी, पोलीस पाटील, सरपंच यांची बैठक घेवुन त्यांना प्रत्येक गावामध्ये “हर घर तिरंगा” या मोहिमेच्या अनुषंगाने ध्वज संहितेची […]

अधिक वाचा..
Blood-purification

अशुध्द रक्त शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय

काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करु शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके […]

अधिक वाचा..

रक्ताने पत्र लिहून त्याने केले होते तिला प्रपोज…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. मात्र आमिर खानचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत राहिले आहे. ह्या अभिनेत्याने दोन विवाह केले होते. १८ ऑगस्ट १९८६ रोजी त्यांचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. एक काळ असा होता जेव्हा दोघेही […]

अधिक वाचा..