लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे पुण्यात भीषण अपघातातून चालकाचे प्राण वाचले

कारमधील लाखो रुपयांची रोकडही सुरक्षित पुणे: पुणे शहरात माणुसकी, धैर्य आणि कर्तव्यभावनेचं दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वानवडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात नाल्यात कोसळलेल्या कारमधील चालकाचे प्राण लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ जीव वाचवला नाही तर कारमध्ये असलेली लाखो रुपयांची रोकडही सुरक्षितपणे चालकाकडे सुपूर्द केली. […]

अधिक वाचा..

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’! शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकारणाचा थरार ६ फेब्रुवारीपासून रुपेरी पडद्यावर

मुंबई: मराठी ऐतिहासिक चित्रपटसृष्टीत आणखी एक भव्य आणि उत्कंठावर्धक पर्व दाखल होत असून, ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आणि ऐतिहासिक आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ एक कथा नसून, शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा थरारक अध्याय मांडतो. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच […]

अधिक वाचा..

सैनिकांच्या शौर्यासाठी टाळ्या वाजवण्यास नकार..? राहुल गांधींवर ‘देशद्रोही’ असल्याचा आरोप करत तीव्र टीका 

मुंबई: लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर सोमवारी (28 जुलै) चर्चेला सुरुवात झाली. चर्चेला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळाले. याचदरम्यान, संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल प्रशंसा करताना सर्व खासदारांना टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत आणि हात बाकावर ठेवून बसले. […]

अधिक वाचा..

ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्य दलाचे अभिनंदन, पण युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही

मबई: देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र […]

अधिक वाचा..