चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय; जयंत पाटील 

मुंबई: मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे हे मणिपूर […]

अधिक वाचा..

लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात […]

अधिक वाचा..

पायामध्ये जळजळ, आग होणे व टाच दुखणे आणि होमिओपॅथीक उपचार…

पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ, सोबतच संवेदना कमी होणे, त्रास जाणवणं या समस्या अनेकांमध्ये आढळतात. वैद्यकीय भाषेत या त्रासाला म्हणजेच पायांच्या नसांचे नुकसान होऊन जाणवणार्‍या या त्रासाला होमिओपॅथीक म्हणतात. पायाची जळजळ वाढण्यासोबतच अनेकांना तळव्यांवर सूज, लालसरपणा किंवा घाम येणं अशी लक्षण देखील आढळतात. पन्नाशीच्या जवळ असलेल्यांमध्ये होमिओपॅथीक चा त्रास अधिक तीव्रतेने आढळून येतो. 1) व्हिटॅमिन बी 12 […]

अधिक वाचा..

उसाच पाचट जाळण्यापेक्षा ऊस पाचट कुटीचा होतोय फायदा…

शिदोंडी येथे रामदास फडके यांच्या शेतातील प्रयोग शिंदोडी: शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने विविध मोहीमा हाती घेतल्या असुन शेतकऱ्यांना या मोहिमेचा चांगला फायदा दिसुन येत आहे. बियाणे उगवण क्षमता तपासणी मुळे बियाण्याचे प्रमाण तसेच रासायनिक बीज प्रक्रिया मुळे किड रोगाला अटकाव जैविक बीज प्रक्रिया मुळे जोमदार वाढ अशा स्वरुपाचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होत असल्याचे लक्षात […]

अधिक वाचा..