लोणी काळभोरमध्ये वैवाहिक आणि मानसिक छळ प्रकरण; पतीसह १० जणांविरोधात गुन्हा

पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एका पिडीत महिलेकडून पतीसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पिडीत पत्नीच्या वैध विवाहाचे कायदेशीर नाते अस्तित्वात असताना पती सिद्धेश्वर नामदेव काळभोर यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या महिलेशी, पुनम बाबुराव गायकवाड यांच्यासोबत, दुसरे लग्न केले व सहजीवन सुरू केले. पिडीतेच्या तक्रारीनुसार, पतीने दुसऱ्या पत्नीच्या नावासह तिचे फोटो आणि स्टेटस सोशल […]

अधिक वाचा..

मलंगगडावरील बांधकाम प्रकरणी लवकरच न्यायालयाचा निर्णय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर लवकरच अपेक्षित निर्णय लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधत होते. माघी पौर्णिमेच्या पावन दिवशी श्री मलंगनाथ गड भक्ती, श्रद्धा आणि उत्सवाच्या वातावरणाने उजळून निघाला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य […]

अधिक वाचा..

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

मुंबई: राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, “जिल्हा परिषद निवडणुकीत […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला! वर्दी फाडून बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर भर चौकात कारमधील त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात घडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसाची वर्दी फाडून बेदम मारहाण केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विलास सुरेश भागीत (वय 33) हे वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील फोर्टीस […]

अधिक वाचा..

महापौरपदासाठी घोडेबाजार! ठाकरे गटाचे नगरसेवक ‘बेपत्ता’ प्रकरण थेट पोलिसांत

कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी प्रत्येक महापालिकेत सर्वात मोठा पक्ष पूर्ण ताकदीने हालचाली करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) राजकारण सध्या प्रचंड तापले आहे. कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल अभिलेख शाखेतील संशयित बोगस नोंदी प्रकरणी प्रशासनाची उदासीनता; आत्मदहनाचा इशारा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तहसिल कार्यालयाच्या अभिलेख शाखेत संशयित बोगस नोंदी असल्याचा गंभीर आरोप करत शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी या नोंदींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची लेखी मागणी तहसिलदारांकडे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानंतर २४ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित नोंद बोगस असल्याचा संशय व्यक्त करत स्वतंत्र तक्रार अर्जही सादर […]

अधिक वाचा..

चंद्रपुरातील नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची संवेदनशील दखल

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे”; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९७२ मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार प्रकरणातील पीडिता मथुरा ताईंना आजही आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत स्वतः नवरगावला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. […]

अधिक वाचा..

अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी वकिलाला जीवघेणी मारहाण

नागपूर: अवैध वाळू उपसा प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथील तरुण वकील पांडुरंग तोडकर याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही मारहाण केल्यावर याच वकिलाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. अवैध वाळू उपसा प्रकरणी पोलिसांना पांडुरंग तोडकर माहिती देत असल्याच्या संशयाने वाळू माफियांनी हा […]

अधिक वाचा..

कोणता आजार असल्यावर जास्त मीठ खाण टाळल पाहिजे

मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय कोणतंही अन्न टेस्टी लागत नाही. पण मीठ जास्त खाल्लं तरी समस्या होतात आणि कमी खाल्लं तरी सुद्धा. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. खाली जाणून […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शेतकऱ्याच्या नावावरून बँकेचे कर्ज काढून पन्नास लाखांची फसवणूक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांच्या जमिनीवरून सहकारी संस्थेतून कर्ज काढून, प्रत्यक्ष कर्जदारास रक्कम न देता संगनमताने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..