शिरुर ‘बालमित्र ग्राम’ अभियान करुणामय समाजाची नांदी ठरेल; सुमेधा कैलाश

शिरुर (तेजस फडके) समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करुन आपण समाजातील पिडीत लोकांना दया आणि करुणा दाखवली. तर बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि सामाजिक दुष्कृत्ये दुर होतील. तसेच प्रकारच्या समस्यांचे निराकरण आणि समाधान शक्य असल्याचे प्रतिपादन सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशनच्या सहसंस्थापक सुमेधा कैलाश यांनी केले.   रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० […]

अधिक वाचा..