हिम्मत असेल तर लोकसभा लढा; डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे गणेश नाईक यांना थेट आव्हान

अंबरनाथ: ठाणे-कल्याणच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दांची तलवार उपसली गेली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नाईक यांना खुले आव्हान दिले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “गणेश नाईक यांनी आम्हाला माजी करण्याची भाषा करू नये. जनतेने त्यांना […]

अधिक वाचा..

भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करताय, हिम्मत असेल तर सत्तेतून बाहेर पडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा झंझावाती प्रचार मुंबई: राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला […]

अधिक वाचा..

हिंमत असेल तर राजीनामा घेऊनच दाखव, रामदास कदमांचं परबांना चॅलेंज

मुंबई: ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या जोरदार वाद सुरू आहेत. या वादाचं मूळ डान्सबारशी संबंधित आहे. मुंबईतील सावली डान्सबार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप परब यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांवर कदम यांनी उत्तर दिलं होतं. परंतु, आज आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

भारतीय सशस्त्र दलाच्या कारवाईने दहशतवाद्यांना दिले उत्तर, त्यांच्या धैर्याला सलाम

पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर नागपूर: पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते.आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे ऑपरेशन सिंदूरच्या ‘ माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले […]

अधिक वाचा..

हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ; आमदार चित्रा वाघ

मुंबई: आज विधानपरिषेदमध्ये दिशा सालियन प्रकरणावर मनिषाताई कायंदे यांनी मुद्दा उपस्थित केला असता, आमदार चित्राताई वाघ यांनी एसआयटी रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी करत, पुन्हा या प्रकरणाचा तपास करण्यात यावा तसेच गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी केली. नेमकी हीच गोष्ट विरोधकांना, विशेषतः उबाठा गटाच्या नेत्यांना झोंबली. यामुद्द्यावर चोख उत्तर […]

अधिक वाचा..

राज्यात अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय, हे धाडस कुठून येत

मुंबई: महामहीम राज्यपाल यांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत चर्चा सुरू करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधीमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्ल चढवला. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने लोकांना इजा केली जातेय, त्यांची हत्या केली जातेय. हे धाडस कुठून येते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकर व सोलापूरकरवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा

मुंबई: भाजपाच्या विचाराचे जे मुळ आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा सातत्याने अपमानच केला आहे. हा प्रकार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर कारवाई केली जाते मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहूल सोलापुरकरवर सरकार कारवाई का करत नाही? छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई […]

अधिक वाचा..

अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिम्मत मोदींनी दाखवावी

मुंबई: मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार कोटी […]

अधिक वाचा..