भक्तीस्थळावर भीषण रहस्य! मायंबा गडावर दोन मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गडावरील खोल व दुर्गम दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. गड परिसरात काही स्थानिक नागरिक सरपण […]

अधिक वाचा..

पुण्यात मगरपट्टा चौक परिसरात गुंडांच्या टोळीची धुडगूस, नागरिकांमध्ये दहशत

पुणे: शनिवारी रात्री मगरपट्टा चौक परिसरात सुमारे ७ ते ८ जणांच्या गुंड टोळीने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हातात शस्त्रे घेऊन आलेल्या या तरुणांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर परिसरातील काही दुकानांची […]

अधिक वाचा..

कोंढव्यात दुचाकींवरून आलेल्या गुंडांची दहशत; ‘आम्ही भाई आहोत, खून करु अशी धमकी

दोघांना अटक, १० ते १२ साथीदारांवर गुन्हा दाखल पुणे: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा परिसरात सराईत गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दुचाकींवरून आलेल्या गुंडांच्या टोळक्याने “आम्ही या भागातील भाई आहोत. मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यातून कारागृहातून बाहेर आलो आहोत. आमच्या नादाला लागलात तर खून करू” अशी उघड धमकी देत नागरिकांमध्ये दहशत माजवली. या […]

अधिक वाचा..

हिंदी मराठी वाद निर्माण करून वाढवलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार

मीरा भाईंदरमध्ये उद्या मंगळवारी “आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा” संवाद संगोष्ठी मुंबई: मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये तणाव वाढवणाऱ्या घटना घडलेला आहेत. भाषेवरून द्वेष व वितुष्ट निर्माण करण्यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यातून कोणाला राजकीय फायदा होत आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु असा तणाव निर्माण होणे समाजाच्या हिताचे […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाने संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा मुंबई: मराठी ग्रामीण कथालेखनाचे महत्त्वपूर्ण शिलेदार आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या निधनाने संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या लेखनातून ग्रामीण समाजाचे वास्तव आणि संवेदना प्रभावीपणे साकारल्या गेल्या. त्यांच्या निधनाबद्दल विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक व्यक्त […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब…

मुंबई: महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत बिबट्याच्या अफवेने उडाली खळबळ

वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक ऊस तोड सुरु असताना शेतात बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली. मात्र वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जात शेताची पाहणी करत बिबट्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्ये जनजागृती केली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक महादेव […]

अधिक वाचा..

थिएटर लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत: अंजन श्रीवास्तव

पुणे: थिएटर व्यावसायिकदृष्ट्या लोकप्रिय होण्यास थिएटर स्टार निर्माण व्हावेत. त्यामुळे थिएटर अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने नाट्य कलावंत अंजन श्रीवास्तव यांनी येथे केले. सिनेक्षेत्रातील मान्यवर कलावंतांच्या कार्य कर्तुत्वाची माहिती असलेल्या डॉ. राजू पाटोदकर लिखित ‘चंदेरी सितारे’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या या समारंभाच्या वेळी […]

अधिक वाचा..