जास्त पाणी पिणे धोकादायक

आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर अधिक जोर असतो. परंतु जास्त पाणी पीने देखील आरोग्यास हानिकारक आहे. शरीरात 70% पाणी असते, त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास होऊ शकतो. […]

अधिक वाचा..

कळकट मोजे न धुता घातल्याने बेतेल जीवावर, पाहा ही सवय किती घातक

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते तेच तेच कपडे न धुता पुन्हा पुन्हा वापरतात. कारण हे कपडे फार काही मळलेले किंवा खराब दिसत नाहीत. पण आपल्या कपाटात एक अशी गोष्ट असते जी न पुन्हा पुन्हा वापरल्यास त्रास होऊ शकतो. आम्ही ज्याबाबत सांगतोय ते आहेत मोजे म्हणजेच सॉक्स. दिवसभर पाय शूजमध्ये बंदिस्त असतात. ज्यामुळे घाम येतो. […]

अधिक वाचा..

उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे पुनर्विकास

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जाहीर सभा उल्हासनगर: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाच्यावतीने उल्हासनगर येथे भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी व सिंधी समाजाच्या एकतेवर भर देत उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, “उल्हासनगरमध्ये मराठी आणि सिंधी बांधव एकदिलाने काम करत आहेत. दुधात साखर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील धोकादायक व्यक्ती एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध

निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची ठोस कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): आगामी परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे […]

अधिक वाचा..

कवठे येमाईतील फत्तेश्वर व लाखनगाव – चांडोह पूल धोकादायक अवस्थेत; वाहतुकीसाठी बंद

दळणवळण ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र संताप शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-येथिल फत्तेश्वर बंधाऱ्यावरील पूल तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोहजवळील पूल जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेले आहेत. फत्तेश्वर पुलाच्या बंधाऱ्याचा मोठा भाग प्रचंड पुराच्या पाण्याने उघडला गेला असून वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. त्याचप्रमाणे बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोह पुलाची अवस्था […]

अधिक वाचा..

लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी घातक ठरू शकतं नळाचं पाणी

भारतात भरपूर घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. काही लोक हे पाणी फिल्टर करून वापरतात तर काही लोक फिल्टर न करता पितात. अलिकडेच कोलंबिया विश्वविद्यालयात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, अमेरिकेतील नळाच्या पाण्यातील आर्सेनिक नावाचं विषारी तत्व महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. रिसर्चनुसार, भलेही पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण कमी […]

अधिक वाचा..

रोज चहासोबत ब्रेड खाण्याची सवय घातक

भरपूर लोक सकाळी चहासोबत ब्रेड खातात. ब्रेड खाणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, ब्रेडमध्ये असे काही तत्व असतात, जे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. तुम्हीही रोज सकाळी चहासोबत ब्रेड, टोस्ट किंवा बिस्कीट खात असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. रोज ब्रेड […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढताना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो या धोकादायक आजाराची असू शकतात लक्षण

आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त २-४ पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर महामार्गालगत धोकादायक बॅनर होल्डिंग…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या पावसाळा चालु असुन राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात यापुर्वी धोकादायक बॅनरचे होल्डिंग कोसळल्याने अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. पुण्यात RTO पुलाच्या जवळ असणारे धोकादायक होल्डिंग कोसळुन अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला. हि घटना झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. याबाबत दोषी असणाऱ्यांवर कारवाई झाली. परंतु नंतर मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ चं आहे. […]

अधिक वाचा..

उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही […]

अधिक वाचा..