डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ, शुगर वाढणार नाही

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या नाश्त्याने केली जाते, याचा साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभरातील रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. डायबिटीस असणाऱ्यांनी संतुलित आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ, फायबर, प्रथिने आणि गुड फॅटस […]

अधिक वाचा..

मानसिक तणावामुळे मधुमेह होतो का जाणून घ्या…

मधुमेह हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा आजार आहे. आपल्या देशात ज्या वेगाने हा आजार वाढत आहे, तो चिंतेचा विषय आहे. जेव्हा शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही तेव्हा रक्तात ग्लुकोज जमा होऊ लागते. यामुळे मधुमेह होतो. मधुमेह हा एक जुनाट आजार आहे. यामध्ये व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते. हा आजार केवळ गोड […]

अधिक वाचा..

डायबिटीस कशामुळे होतो

मधुमेह आता एक जागतिक आव्हान बनले आहे. जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. अलीकडेच एका अभ्यासाच्या मदतीने म्हातारपणात मधुमेहाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्वादुपिंडातील काही अंतःस्रावी पेशींच्या नुकसानाबाबत संशोधन करण्यात आले आहे. अशी घ्या काळजी मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना […]

अधिक वाचा..

पायांत दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात मधुमेह

जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, तेव्हा आपले शरीर आधीच आपल्याला अनेक संकेत देऊ लागते. पण आपण अनेकदा त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. पायांमध्ये होणारे बदल हे देखील असेच महत्त्वाचे संकेत आहेत, ज्यांना आपण सहसा गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, वैद्यकीय संशोधन असे सांगते की, पायांमध्ये दिसणारे छोटे-छोटे बदल डायबिटीज, हृदयविकार आणि रक्तभिसरणाशी संबंधित आजारांचा सुरुवातीचा इशारा असू […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशात पालक भाजीचं नियमित सेवन केल्याने शरीराला काय काय फायदे मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल […]

अधिक वाचा..

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात ही ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात 

  डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो. धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी […]

अधिक वाचा..

डायबिटिस असेल तर ही ५ फळं कायमची विसरुन जा

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे आणि सतत ताण घेतल्यामुळे अगदी लहान वयात मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आरोग्याची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते. कोणतेही पदार्थ खाण्यापूर्वी त्यांना अनेकदा विचार करावा लागतो. रक्तातील साखर वाढेल का, असा प्रश्न त्यांना वारंवार सतावत असतो. परंतु, काही फळांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आवश्यकतेपेक्षा […]

अधिक वाचा..

डायबिटीज (मधुमेह) असलेल्या व्यक्तीसाठी नाश्ता निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे

नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने आणि निरोगी चरबी असणे आवश्यक आहे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. खाली काही पर्याय दिलेले आहेत. नाश्त्याचे पर्याय 1) ओट्स (दलिया): ओट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायला सोपे असतात. 2) अंडी: अंडी प्रथिने आणि निरोगी चरबीचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही अंडी […]

अधिक वाचा..

गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही            

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा […]

अधिक वाचा..

फक्त चालून शुगर कमी होते का, डायबिटिस असेल तर नक्की कधी आणि किती चालाव

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही […]

अधिक वाचा..