तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही

प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो. ९० टक्के लोकांना बीपीएचा धोका: पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या […]

अधिक वाचा..

डायबिटीस कशामुळे होतो, डायबिटीस होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे. स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो. या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी […]

अधिक वाचा..

तुम्हाला डायबिटिस आहे की थायरॉईड हे आपल्या नखांवरून समजेल 

नखे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. आपल्या बोटांना अधिक सुंदर बनवण्याचे काम नखे करते. त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेन्ट लावून त्या नखांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. बरेचदा नखे कमकुवत असताना ती वारंवार तुटतात देखील. आपली नखे कापल्यानंतर पटकन वाढत असतील तर शरीरातील आवश्यक अवयवांचे जैविक वय हळूहळू वाढते. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, […]

अधिक वाचा..

आपल्या ‘या’ चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो

आपल्याला माहितीच आहे की आपली प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदललेली आहे. त्याचा परिणाम साहजिकच आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच हल्ली कमी वयातच हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार मागे लागत आहे. टाईप २ प्रकारचा मधुमेह तर भारतामध्ये खूप जास्त वाढताना दिसतो आहे. पुर्वी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच हा आजार मागे लागायचा. पण आता मात्र खूप कमी वयात डायबिटीस […]

अधिक वाचा..

मधुमेह म्हणजे काय…

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित […]

अधिक वाचा..

शुगर असेल तर दिवसातून कितीवेळा जेवण करण योग्य आहे

अन्न हे आरोग्यासाठी वरदान. साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात. जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी

पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. १) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर: पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक ॲसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं. २) एनर्जी मिळते: पालकमध्ये […]

अधिक वाचा..

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही ना काळजी घ्या…

हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो. कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात […]

अधिक वाचा..

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी, फायदे वाचाल तर…

१) डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर:- पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक अॅसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं. २) एनर्जी मिळते:- पालकमध्ये फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि याद्वारे शरीराचा थकवा दूर करण्यास मदत मिळते. ३) डोळ्यांसाठी फायदेशीर:- पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन […]

अधिक वाचा..

डायबिटीज मध्ये ही योगासने फायदेशीर ठरतील…

1) कपालभाती प्राणायाम:- कपालाभाती प्राणायाम आपल्या मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा प्राणायाम खूप चांगला आहे, कारण यामुळे ओटीपोटात स्नायू सक्रिय होतात. हा प्राणायाम रक्त परिसंचरण सुधारतो आणि मनाला शांती देतो. 2) सुप्त मत्स्येन्द्रासन:- हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश करते आणि पचन क्रिया सुधारण्यास मदत करते . हे आसन ओटीपोटात […]

अधिक वाचा..