कोरड्या खोकल्यावर करा असरदार घरगुती उपाय

सध्या पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. अनेकदा आपण पावसात भिजतो. पावसाळा म्हणजे दमट हवामान, सतत होणारा पाऊस आणि वातावरणात वाढलेली आर्द्रता या सगळ्यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या या वातावरणातील बदलांमुळे आपल्याला अनेक आजार व संसर्ग अगदी पटकन होतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः कोरडा खोकला ही एक […]

अधिक वाचा..

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या. या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे […]

अधिक वाचा..

गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय

आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये गुडघेदुखीची समस्या ही अगदी कॉमन झाली आहे. पूर्वी जसजसे वय वाढत जात असे तशी गुडघेदुखीची समस्या त्रास देत असे, परंतु सध्या ऐन तारुण्यात देखील गुडघेदुखीची समस्या सतावते. गुडघेदुखी, गुडघ्यांना सूज येणे यामुळे बसताना, उठताना त्रास होतो सोबतच, काहीवेळा चालणे – फिरणेही अवघड होऊन जाते. गुडघेदुखीची ही समस्या वाढत्या वयामुळे, सांध्यांवरचा ताण किंवा […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक घेण्याच्या सूचना मुंबई: महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी […]

अधिक वाचा..

सुरण कंदाचे औषधी फायदे; मूळव्याध, अपचन आणि रक्तस्रावावर प्रभावी घरगुती उपाय

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, बैठेपणा आणि तणावामुळे मूळव्याध, अपचन, बद्धकोष्ठता तसेच शौचासोबत रक्त पडण्यासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशा वेळी आयुर्वेदात सांगितलेले घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपयुक्त ठरत आहेत. यामध्ये सुरण कंद (Elephant Foot Yam) हा एक प्रभावी आणि औषधी गुणधर्मांनी युक्त पर्याय मानला जातो. आयुर्वेदिक परंपरेत सुरण कंदाला विशेष महत्त्व आहे. पचनसंस्था सुधारण्यासोबतच […]

अधिक वाचा..

ओव्याचे पाणी अनेक आजारांवर गुणकारी औषध

किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. कारण ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात. आज ओव्याने होणाऱ्या काही फायदेशीर गोष्टींवर नजर टाकुयात सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो. हृदयासंबंधित अनेक […]

अधिक वाचा..

आपण आजारीच पडू नये यासाठी काही 10 सोपे पण प्रभावी उपाय

१) सकस आहार  रोज ताजं, घरचं शिजवलेलं खा. साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी ठेवा. रोज फळं, भाज्या, डाळी, दूध/दही घ्या. २) पाणी योग्य प्रमाणात दिवसाला ८-१० ग्लास गरम/कोमट पाणी प्या. प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील/कॉपर वापरा. ३) नियमित झोप  रात्री १०-११ पर्यंत झोपा, ७ तास झोप आवश्यक. ४) व्यायाम/योगा रोज ३० मिनिटं चालणं, योगा, प्राणायाम करा. […]

अधिक वाचा..

सोशल मीडिया सर्वात प्रभावी अस्त्र, जास्तीत लोकापर्यंत पक्षाचे संदेश पाठवण्यासाठी वापर करा; सुप्रिया श्रिनेत

मतचोरीविरोधात प्रदेश काँग्रेसचे “वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ” स्वाक्षरी मोहिम सुरु पुणे: सोशल मीडिया हे आजचे प्रभावी अस्त्र असून याच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे संदेश, दररोजची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहवणे सहज शक्य होत आहे. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रीयपणे सर्वच सोशल मीडिया व्यासपीठाचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला उत्तर मुंबई: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देतांना म्हणाले. यावेळी मराठी माणसासाठी महायुती सरकारने घेतलेल्या […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..