रिकाम्या पोटी चुकुनही ‘हे’ खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी प्या मूग डाळीचं पाणी; जाणून घ्या कसं बनवायच

सामान्यपणे आजारापणात रूग्णांना, लहान मुलांना किंवा एनर्जी मिळवण्यासाठी तुरीची डाळीचं पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, तुरीच्या डाळीसोबत मूग डाळीचं पाणीही खूप पौष्टिक असतं. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे मूग डाळीच्या पाण्यातील […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालण या व्यायामाचे वजन कमी करण्यासह ८ जबरदस्त फायदे

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यात मदत रिकाम्या पोटी चालण्याने शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय जाता तेव्हा शरीर उर्जेसाठी जास्त फॅटचा वापर करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी हे एक पान खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

अ‍ॅटी-ऑक्सिडेंट्स खायच्या पानात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. हृदय निरोगी राहत खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व […]

अधिक वाचा..

शिवतीर्थावरील सभेत त्यांच मन आणि हृदय सुद्धा रिकाम होत; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्यजी ठाकरे यांची मातोश्री येथे पत्रकार परिषद पार पडली . या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला . आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत . मात्र आम्ही राजवटीच्या विरोधात लढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी अधोरेखित केल. या पत्रकार परिषदेतून ‘हे […]

अधिक वाचा..

रिकाम्या खुर्च्यांच आत्मपरीक्षण करणार का नाही? 

बीड: संघटना कोणतीही असो, ती वाढते, फुलते ती त्यातील सभासदांच्या जोरावर, हे सभासद जो पर्यंत एखाद्याला आपला नेता मानतात तोवरच त्या नेतृत्वाला देखील अर्थ असतो. पण एकदा का आपल्या सभासदांचा म्हणा किंवा संघटना ज्यांच्यासाठी आहे त्या घटकांचा म्हणा विश्वास नेता म्हणविणाराने गमावला की मग लोक संघटनेकडे पाठ फिरवतात आणि नेता म्हणविणारांना रिकाम्या खुर्च्यांची शोभा पहावी […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चुकुनही हे खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेवूया. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खा

हे आहेत लसणाचे औषधी गुणधर्म…! लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते. पचनक्रिया सुधारते: लसणाची 1 पाकळी रोज […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याचे अनेक फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. तसेच तूप हा आहाराचा भाग आहे. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. तसेच आपण तूप चपातीला लावून किंवा खिचडीवर घालून तुपाचे सेवन करतो. त्यामुळे जेवणाची अजून चव वाढते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव वाढते त्याचबरोबर अनेक आजरांवर देखील तूप खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून […]

अधिक वाचा..