दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं तर भरभर चालणं हे उत्तर नक्की एकमुखाने येईल. भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत […]

अधिक वाचा..

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू दुखणे, किंवा मणक्याजवळील सूज कमी होऊ शकते हृदयासाठी फायदेशीर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो, रक्ताभिसरण सुधारतो तणाव व चक्कर कमी आलं मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतं, चक्कर येणं कमी होऊ शकतं सर्दी, खोकला कमी  श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतो, कफ विरघळवतो दैनंदिन उर्जावान वाटतं शरीराची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होत, वाचाल तर रोज हा उपाय कराल 

लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक रोज लिंबू पाणी पितात, तर काही लोक लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण आज लिंबाचा एक वेगळाच उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोज आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच […]

अधिक वाचा..

शुगर वाढण्याची भीती विसरा, रोज फक्त १ कप ‘ब्लॅक कॉफी’ प्या…

डायबिटीस असणाऱ्यांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे हे फार कठीण काम असते. खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणाही आरोग्यावर गंभीर आणि वाईट परिणाम करू शकतो. डायबिटीस हा लाईफस्टाईलशी निगडित असा आजार आहे, जो योग्य आहार आणि काही खास सवयींचे पालन करुन सहज नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि आपल्या लाईफस्टाईलला विशेष महत्त्व असते. डायबिटीस असेल तर […]

अधिक वाचा..

कॅन्सरचा धोका कमी करणारे ‘हे’ पदार्थ रोज खायलाच हवेत

कॅन्सर हा शब्द ऐकला तरी अनेकांना धडकी भरते. आता पुर्वीप्रमाणे हा आजार जीवघेणा राहिलेला नाही. लवकर तो निदर्शनास आला तर लवकर त्याच्यावर उपचार सुरू करता येतात आणि या आजारातून पुर्णपणे बाहेरही पडता येते. पण तरीही प्रत्येकाच्याच मनात या आजाराविषयी प्रचंड भीती आहे. हा आजार आपल्याला होऊच नये असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण त्यासाठी आपणही […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा खूपच त्रास होतोय दररोज किती प्रमाणात पाणी प्याव

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. शरीरात साचलेली घाण याच किडनीच्या मदतीने बाहेर पडत असते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. […]

अधिक वाचा..

मेंदू आजारी पडण्यापूर्वी रोज करा या ५ गोष्टी

मेंदूची काळजी घेणे फार गरजेचे असते. मेंदू दमतो, शिणतो. ब्रेन फॉग हा शब्द तर आपण हल्ली सतत वापरतो. बिचारा मेंदू चोवीस तास काम करतो आणि त्याची काळजी मात्र आपण करत नाही. १) रोजच्या रोज बुद्धीला चालना मिळायला हवी. त्यासाठी वाचन करा, शब्दकोडे सोडवा तसेच नवीन भाषा शिका. इतरही कौशल्ये शिका. मेंदूला चालना मिळत राहिली पाहिजे […]

अधिक वाचा..

तीन महिने रोज सकाळ-दुपार-रात्री फक्त दहीभात खाल्ल्याने शरीरात नक्की काय घडत

दहीभात विशेषतः रात्रभर ठेवलेला, आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पण, जर रोज सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीनही वेळा फक्त आंबवलेला दहीभातच खाल्ला तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? किम्स हॉस्पिटल, ठाणे येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. अमरीन शेख यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. दररोज दहीभात खाल्ल्याचे फायदे नियमित दहीभात खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण संतुलित […]

अधिक वाचा..

दररोज 2 वेलची खाल्ल्यामुळे शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल….

भारतीय पदार्थांमध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढते. हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळतो. लोक अन्नाची चव वाढविण्यासाठी आणि अन्नाचा सुगंध वाढविण्यासाठी याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे काय की वेलची तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे? प्रसिद्ध योगगुरु आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा..

रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होत; फायदे वाचाल तर रोज खाल

बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून या समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर […]

अधिक वाचा..