खेड पंचायत समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; १६ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटानेही लक्षणीय कामगिरी केली आहे. मात्र या सर्व निकालांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकाल राज्यभरात चर्चेचा […]

अधिक वाचा..

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा क्लीन स्वीप; सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर मतदारांचा शिक्कामोर्तब

मावळ: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत आपले संघटनात्मक वर्चस्व कायम ठेवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आमदार सुनील […]

अधिक वाचा..

खानापूर–विटा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा झेंडा; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर एकहाती सत्ता

सांगली: सांगली जिल्ह्यातील खानापूर–विटा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खानापूर तालुक्यात एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ४ जागा आणि पंचायत समितीच्या सर्व ८ जागांवर शिवसेना शिंदे […]

अधिक वाचा..

ध्वजारोहणासाठी पुढे आले अन् काळाने घात केला

विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत मुख्याध्यापकांचा हृदयविकाराने मृत्यू बुलढाणा: देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच मुख्याध्यापकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मोताळा तालुक्यातील मोहेगाव […]

अधिक वाचा..

पुण्यातील शनिवारवाड्यात ‘वंदे मातरम्’ १५० वर्षांच्या गौरवस्मृतीसह फडकली

लष्करी वाद्यवृंदाच्या धमाकेदार सादरीकरणाने ऐतिहासिक किल्ला भारावून गेला पुणे: पुणे शहराच्या वारशाच्या केंद्रस्थानी, ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात देशभक्तीची पताका फडकवत विशेष लष्करी वाद्यवृंद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आर्मर्ड कॉर्प्स आणि स्कूल लष्करी वाद्यवृंदाने बॉम्बे इंजिनियर ग्रुप (बीईजी) सेंटरच्या पाईप बँडसह जॅझ बँडचा समन्वय साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. खडकी […]

अधिक वाचा..

तिरंगा देशाची आन, बान आणि शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा

मुंबई: तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

शिवसेना–भाजप–रिपाईला बहुमत द्या, महापालिकेवर भगवा फडकवा

मुंबईचा थांबलेला विकास पुन्हा सुरू; घर, रस्ते आणि योजनांवर शिंदेंचा ठाम भर मुंबई: विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला आहे. घरकुल योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, खड्डेमुक्त काँक्रीट रस्ते आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांच्या माध्यमातून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

मुंबईवर महायुतीचाच भगवा आणि मराठी माणूसच महापौर होणार

शिवसेना भाजप महायुतीच्या प्रचाराचा मुंबईतून शुभारंभ मुंबई: मुंबईला आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून मुंबईला सोडवायचे आहे. त्यासाठी महायुतीचा बलभीम सज्ज झालाय. मुंबईतील कचरा,रस्ते, खिचडी, मिठी नदीतील गाळात भ्रष्टाचार करुन दाखवणारे कार्यसम्राट नव्हे तर करप्शनसम्राट बनले, असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईवर महायुतीचाच […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

मुंबई: भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, […]

अधिक वाचा..

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव. सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती […]

अधिक वाचा..