पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. […]

अधिक वाचा..

शिरुरला अपंग व जेष्ठ नागरिकांकरीता मिळणार मोफत दाखले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): (दि. १) जानेवारी पासुन श्रावण बाळ योजना वय वर्ष ६५ वरील व संजय गांधी योजनेत जे ८० % अपंगत्व असलेले लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे दाखले व प्रतिज्ञापत्र नागरी सुविधा केंद्र शिरुर (सेतु) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून अभिनव ऊपक्रम राबवत या नागरीकांना विनामुल्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. […]

अधिक वाचा..