पन्नास वर्षे पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब फराटे यांचा ‘वारी सुवर्ण सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा

वयाच्या बाराव्या वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे बाळासाहेब फराटे यांनी केली पन्नास वेळा पायी वारी  शिरूर (तेजस फडके): मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील अखंड पन्नास वर्षे पंढरीची पायी वारी करणाऱ्या बाळासाहेब आत्माराम फराटे (नाना) यांची आंळदी ते पंढरपूर सलग पन्नास वर्ष परिपूर्ण वारीचे औचित्य साधुन ” वारी सुवर्ण सोहळा ” मोठ्या उत्साहाच्या वातावरणात […]

अधिक वाचा..

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान सह्याद्री पर्वताएवढे महान; राज्यपाल रमेश बैस

मुंबई: आपल्या प्रदीर्घ राजकीय जीवनात राज्याच्या विकासाचा आलेख उंचावणारे राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे राज्यासाठी योगदान हे सह्याद्री पर्वताएवढे महान होते. महाराष्ट्राला देशातील अग्रणी राज्य बनविण्यात त्यांची भूमिका महत्वाची असल्यामुळे त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’ (बाळासाहेब देसाई […]

अधिक वाचा..

काळ तर मोठा कठीण स्त्रीसन्मान खुंटीला; शितल करदेकर 

लेकीना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी… मुंबई: सध्या देशाच्या राजधानीत गाजतेय ते चॅम्पियन कुस्तीगिरांचं आंदोलन!  भाजपचे खासदार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरमध्ये पैलवानांनी आंदोलन सुरू केले त्याचा आज पंधरावा दिवस जंतर-मंतरवर  खाप  महापंचायत झाली यामध्ये  बृजभूषण यांच्या अटके साठी११ मे पर्यंत चा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. बृजभूषण शरण […]

अधिक वाचा..

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात. हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत. कोथिंबीर 1) पचनशक्ती वाढते कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या […]

अधिक वाचा..

महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाने आधी जनतेची जाहीर माफी मागावी…

मुंबई: महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडीच्या १७ तारखेच्या हल्लाबोल मोर्चाने भारतीय जनता पक्षाची झोप उडाली आहे. जनतेत असलेला संताप या मोर्चातून व्यक्त होत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोर्चाच्या विरोधात आंदोलन काढण्याची नौटंकी भाजपा करत आहे. महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपाच्या वाचाळविरांविरोधात मूग मिळून गप्प बसणारे आता मात्र महापुरुष व हिंदू देवतांच्या नावाखाली आंदोलन […]

अधिक वाचा..