‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ फक्त चौकटीपुरतेच उरले?
मालमत्तेच्या वादांमुळे ‘एकत्र कुटुंब’ संकल्पना धोक्यात मुंबई: ‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आता केवळ घोषवाक्यापुरतीच उरली आहे की काय, असा प्रश्न निर्माण होईल इतपत देशभरात मालमत्तेचे वाद वाढताना दिसत आहेत. एकेकाळी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारी भारतीय कुटुंबं आज जमिनीच्या तुकड्यासाठी आणि घराच्या वाटणीसाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आज दर तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून […]
अधिक वाचा..