विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर, मतदारसंघनिहाय ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. यासंदर्भात ॲड. कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेत पत्र सादर केले. त्यांनी […]

अधिक वाचा..

EpsteinFiles प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा; झीनत शबरीन

मुंबई: EpsteinFiles मधील धक्कादायक खुलासे आणि या प्रकरणाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या प्रकरणाच्या […]

अधिक वाचा..

आजारांपासून वाचायचं असेल तर बाथरुममध्ये ठेवलेल्या या ३ टॉक्सिक वस्तू लगेचच फेका बाहेर

स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. दिवसभर आपण अनेक गोष्टी करतो, अनेक गोष्टी वापरतो. याचे शरीरावर चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. कधीकधी काही गोष्टी निरोगी दिसतात पण त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात म्हणून तुमच्या जीवनशैलीकडे आणि दैनंदिन सवयींकडे लक्ष देण खूप महत्त्वाच आहे. ३ महिन्यांपेक्षा जुना टूथब्रश तुम्ही जास्तीत जास्त ३ […]

अधिक वाचा..

वसमतच्या विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

वसमत: वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय सभागृह, वसमत येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैय्या नवघरे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत कामे तातडीने पूर्ण करण्याचे […]

अधिक वाचा..

लाडकी बहिण योजनेच्या e-KYC साठी उरले फक्त ‘इतके दिवस’ लगेच पूर्ण करा

औरंगाबाद: राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी 3१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो. ३१ डिसेंबर २०२५ नंतर काय होणार e-KYC अपूर्ण […]

अधिक वाचा..

ओबीसी तरुणांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करवा

नागपूर: अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. नागपूर इथे उद्या विदर्भातील ओबीसी […]

अधिक वाचा..

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

राजधर्माचे पालन करा आणि तातडीने मराठा आरक्षणाची घोषणा करा

मुंबई: सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला आरक्षण […]

अधिक वाचा..

मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसल्याने तात्काळ पंचनामे करून सरकारने मदत करावी

नागपूर: मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ज्वारी,कपाशी ,सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर पशुधनाचे नुकसान […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेटसाठी केवळ ५ दिवस शिल्लक, आता मुदतवाढ नाही थेट कारवाई सुरू होणार

संभाजीनगर: महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. अंतिम मुदत: १५ ऑगस्ट २०२५ त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे दंड किती ₹१,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड वायुवेग पथक थेट कारवाई करणार म्हणून झाली होती मुदतवाढ ऑनलाइन बुकिंग अडचणी फिटमेंट सेंटरवरील गर्दी ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव प्लेट्सची मर्यादित उपलब्धता […]

अधिक वाचा..